एक्स्प्लोर

Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, चार दिवसात जिल्हा झाला टॅंकरमुक्त

नाशिकसह जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे जिल्हा टॅंकरमुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची चिंता मिटली आहे.

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस अद्यापही कायम आहे. यामुळे नाशिक शहरावरील पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे, शिवाय जिल्हा देखील टँकरमुक्त झाला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 236 गाववाड्यांसाठी 84 टॅकरने पाणी पुरवठा केला जात होता. या माध्यमातून एक ते दीड लाख लोकसंख्येची तहान टँकरमार्फत भागवली जात होती. मात्र गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अवघ्या चार दिवसातच जिल्हा टँकरमुक्त झाला आहे.

यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पाणी टंचाई सुरू झाली होती. अनेक भागात विहिरी कोरड्याठाक झाल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या भागात जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले होते. त्यातही इगतपुरी, त्र्यंबकेश्वर सारख्या सर्वाधिक पाऊस होणाऱ्या तालुक्यांना देखील पाणी टंचाईने हैराण केले होते. त्याचबरोबर पेठ, सुरगाणा तालुक्यातही भीषण परिस्थिती होती. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून एप्रिल महिन्यापासून टँकर सुरू करण्यात आले होते. यामध्ये येवला, सिन्नर, बागलाण, पेठ, सुरगाणा या ठिकाणी टॅकरच्या फेर्‍या सर्वाधिक होत्या. तब्बल 236 गावं व वाड्यांची 84टॅकरने तहान भागवली जात होती. तब्बल एक ते दीड लाख लोकांना टॅकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यात जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने टॅकरच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे होती. पण वरुण राजाने चार दिवसात केलेल्या जोरदार पावसामुळे पाणी संकट दूर झाले आहे. 

चार दिवसात टँकर मुक्त
दरम्यान पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे जलसंकट दूर झाले असून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. चार दिवसातच जिल्हा टॅकरमुक्त झाला. जिल्हाप्रशासनाने एकूण परिस्थितीचा आढावा घेत टॅकर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.