एक्स्प्लोर

CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव जिल्हानिर्मिती संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, भरसभेत म्हणाले...

CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव जिल्हा (Malegaon District) निर्मितीबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच मुंबईत (Mumbai) बैठक घेऊ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.

CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव जिल्हा (Malegaon District) विषय अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, जुनी मागणी आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच मुंबईत बैठक घेऊन याबाबत भूमिका मांडू असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना मालेगाव येथे विविध कार्यक्रमांचे उदघाटन यावेळी करण्यात आले. पोलीस वसाहत, पोलीस स्टेशन आदींसह इतर भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मालेगाव जिल्हयाबाबत भूमिक स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले कि, मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मालेगाव मध्यचे आमदार दादा भुसे, सुहास कांदे व इतर आमदारांनी केली आहे. जिल्हा केल्यानंतर लोकांच्या सोयीकरता प्रस्ताव करावे लागतात. 

पुढे ते म्हणाले कि, याबाबत अनेक आमदारही सकारात्मक आहेत, तर काही तालुक्यांचा विरोध आहे. तसेच चांदवडचे राहुल आहेर यांनी देखील सूचना केली आहे. दरम्यान मालेगाव जिल्ह्याबाबत कार्यान्वयीत पद्धतीने मुंबईत साधक-बाधक चर्चा होईल. त्याच्यामध्ये फायदे तोटे याबाबत विचार करण्यात येणार आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून मालेगावचा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून लवकरच मार्गी लावू. त्यासाठी लवकरच मुंबईत बैठक लवकर घेत आहोत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

भर सभेत म्हणाले... 
मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत लवकरच निर्णय घेऊ सकाळी आम्ही उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोललो. ते याबाबत सकारात्मक असून आम्ही लवकरच याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले कि, मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मालेगाव मध्यचे आमदार दादा भुसे, सुहास कांदे व इतर आमदारांनी केली आहे. जिल्हा केल्यानंतर लोकांच्या सोयीकरता प्रस्ताव करावे लागतात. 

राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही! 
राजपालांचे वैयक्तिक विधान असून मुंबईसाठी मराठी माणसाच विधान कोणीही नाकारू शकत नाही. 106 हुतत्म्यामुळे मुंबई मिळाली त्या सर्वाच योगदान विसरता येणार नाही. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसाचे त्याग योगदान कुणालाही अवमान करता येणार आहे. मराठी माणसाचे योगदान कुणालाही नाकारता येणार आहे. इतर राज्यातील लोक रोजगार करतात, व्यवसाय व्यापार करतात, मुंबईचे श्रेय कोणालाही घेता येणार नाही. मुंबई अनेक प्रसंग आले, अनेक संकट पहिली, शिवसेना प्रमुख श्वेतापर्यंत सोबत थांबले पोटापाण्याच्या प्रश्न मुंबई सोडवते. शिवसेना म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही. राज्यपालांच्या विषय फार बोलायचं नाही, बाळासाहेबांची भूमिका तीच आमची भूमिका आहे.

पोलिसांना 205 घरे 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव मध्ये पोलीस वसाहतीचे उदघाटन केले. यामध्ये 205 पोलिसांना या माध्यमातून घरे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व सामान्य लोकांना न्याय दिल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे योजना असतील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्या चा प्रयत्न अशा प्रकारच्या बैठकांमधून करणार आहोत. अतिशय उत्तम दर्जाची गरज त्या ठिकाणी बांधलेली आम्ही पाहिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पोलीस वसाहतीचा प्रश्न मोठा असून याबाबत उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली आहे. मुंबईत देखील पोलिसांना मोठ्या प्रमाणावर घरे आवश्यक आहे. राज्यभरामध्ये पोलिसांच्या मनुष्यबळाप्रमाणे घरांची निर्मिती झाली पाहिजे, आपणा सर्वांच्या सहकार्याने प्रश्न सोडवणार आहोत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget