एक्स्प्लोर

नागपूरच्या आरोग्याला मिळणार बळ, नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला

डॉ. शालिनी यांच्या वडिलांनी आयएएस बनला तरच लग्नाला होकार देईल, अशी अट ठेवली. डॉ. इटनकर यांनी हे आव्हान स्वीकारले आणि वैद्यकीय क्षेत्रातून युपीएससी चा चॅलेंज स्वीकारुन यश संपादन केले.

नागपूरः प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध जिल्ह्यांत आरोग्यव्यवस्था बळकट करणारे डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे नागपूर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एमबीसीएस पूर्ण केल्यानंतर आयएसएसची परीक्षा देऊन सनदी अधिकारी झालेल्या डॉ. इटनकर यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला

नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडून सकाळी 11 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयात पद पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आर. विमला यांना पुणे येथे बाल कल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. विपीन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मुळचे चंद्रपूर येथील असून 2014 च्या तुकडीचे आय.ए.एस. अधिकारी आहे. यु.पी.एस.सी. परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम तर देशातून चौदावा क्रमांक मिळविला होता. त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. केले आहे.

डॉ. विपीन इटनकर 2014च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम तर देशात 14 वा क्रमांक मिळवला होता. सन 2017मध्ये लातूर जिल्हापरिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.

म्हणून झाले आयएएस

मुलाने इंजिनीअर व्हावे, ही डॉ. इटनकर यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील करिअर निवडले. त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (मेयो) एमबीबीएस केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात सेवाही सुरु केली होती. मात्र, चंदीगड येथे राहणाऱ्या डॉ. शालिनी यांच्याशी त्यांना विवाह करायचा होता. डॉ. शालिनी यांच्या वडिलांनी आयएएस बनला तरच लग्नाला होकार देईल, अशी अट ठेवली. डॉ. इटनकर यांनी हे आव्हान स्वीकारले.

बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल, आतापर्यंत 43,3121 नागरिकांनी घेतली प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्रा

अल्पकाळ, तरी अविस्मरणीय

आर. विमला यांनी 9 जुलै 2021मध्ये नागपूरचा जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकरली होती. त्यांना येथे काम करण्यासाठी अल्पकाळ मिळाला असला तरी त्यांनी या काळात महत्त्वपूर्ण कामे केली. 388 सिंधी नागरिकांना दाखले मिळवून दिले. कोरोना काळात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यापासून ते अनाथांना मदत पोहचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ब्रेक दी बायस या उपक्रमात 35 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. नागपूरचा कार्यकाळ कमी असला तरी अविस्मरणीय ठरला असल्याची भावना आर. विमला यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Embed widget