एक्स्प्लोर

मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित, राज्य सरकारचा गोड गैरसमज : प्रकाश आंबेडकर

ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब योजनेची खिल्ली उडवताना महागाई झपाट्याने वाढत असताना सरकारला केवळ मी आणि माझे कुटुंब इतकीच चिंता आहे. जनता महागाईने होरपळली तरी मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित असल्याचा गोड गैरसमज करत सरकार राज्य करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

कल्याण : महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला काही देणेघेणे नाही. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित राहिले म्हणजे सर्व जनता सुरक्षित असल्याचं विद्यमान सरकारला वाटतं, हीच आजची परिस्थिती असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कल्याणच्या एनआरसी कंपनीच्या कामगाराकडून आपल्या हक्काच्या देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आंबेडकर यांनी भेट देत वंचित बहुजन आघाडीचा या लढ्याला पाठिंबा असल्याचे सांगितले.

एनआरसी कंपनीतील कामगारांकडून आपल्या हक्काच्या देण्यांसाठी आणि राहत्या घरांवर कारवाई होऊ नये यासाठी कल्याण मोहने येथे बेमुदत धरणे आंदोल सुरु केलंय. तब्बल 20 दिवसंपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. यानंतर त्यांनी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी युनियन लढा देत असून न्यायालयातून कामगाराच्या घरावरील कारवाईला स्थगिती मिळविली आहे. त्यांचा लढा योग्य मार्गाने सुरु असून या लढ्याला आपला पाठिबा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आंबेडकर यांनी सध्या राज्यात वाढलेल्या महागाईवरुन सरकारवर टीका केली आहे. कोरोना संकटात राज्य सरकारने आवश्यक अन्नधान्याचा पुरेसा साठा करुन ठेवणे गरजेचे होते. म्हणजे आता हा साठा रिलीज करत महागाई आटोक्यात ठेवणे शक्य झाले असते, मात्र सभागृहात एकमेकांचे उणी दुणी काढण्याचे गौडबंगाल असल्यामुळेच महागाई वाढत असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केलाय.

तर ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब योजनेची खिल्ली उडवताना महागाई झपाट्याने वाढत असताना सरकारला केवळ मी आणि माझे कुटुंब इतकीच चिंता आहे. जनता महागाईने होरपळली तरी मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित असल्याचा गोड गैरसमज करत सरकार राज्य करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर विधानसभेत झालेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिवसेना कधीही हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नसल्याचे सांगीतले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील भाजप सरकारला बाबरीमशीद आपल्यामुळेच पाडल्याचा दावा केल्याची आठवण करून दिली. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर समाजवादी आणि सेना हे कायमच वेगवेगळे दिसतील अस वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी

व्हिडीओ

Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
Pune Elections Results 2026: मोठी बातमी : दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
Jalgaon Election Result 2026 Winners: कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Embed widget