एक्स्प्लोर

कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करा : सरकार

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने सर्व सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केला आहे. कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका तसंच कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करा, असं सरकारने आदेशात म्हटलं आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यातच राज्य सरकारने कोविड19 आणि नॉनकोविड रुग्णांसदर्भात सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केला आहे. रुग्णालयात आलेल्या कोणत्याही कोविड 19 किंवा नॉन कोविड रुग्णाला तपासणीशिवाय परत पाठवू नये. तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवावर 12 तासात अंत्यसंस्कार करा, असं सरकारने आदेशात म्हटलं आहे. याशिवाय आणखी महत्त्वाचे निर्देशही दिले आहे. 2 मे सकाळी 10 वाजल्यापासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने बऱ्याच सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार नाकारले किंवा उशिरा केले जात आहेत, किंवा रुग्णाला दाखल करुन घेण्यात उशीर होतो किंवा अॅम्ब्युलन्स मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी आपत्ती व्यवस्था कायदा 2005 आणि साथ प्रतिबंध कायदा 1897 चा वापर करुन हा आदेश जारी केला आहे.

कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करा : सरकार कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करा : सरकार कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करा : सरकार

सरकारच्या आदेशात काय म्हटलं आहे?

- रुग्णालयात येणारा कोणताही कोविड 19 किंवा नॉन कोविड रुग्णाची तातडीने तपासणी करुन पुढील उपचार करावेत. तपासणी आणि उपचाराशिवाय कोणत्याही रुग्णाला परत पाठवू नये

- मुंबईतील अॅम्ब्युलन्स उपलब्धता आता मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन सेलकडे सोपवण्यात आलं आहे.

- कोविड संशयित रुग्णांच्या टेस्ट केल्याच पाहिजेत. 12 तासाच्या आत रिपोर्ट घेणे आणि त्यानुसार पुढील कारवाई झाली पाहिजे.

- कोविड रुग्णाच्या मृत्यूनंतर 30 मिनिटाच्या आत मृतदेह वॉर्डमधून बाहेर काढला पाहिजे आणि नंतरच्या प्रक्रिया पूर्ण करुन 12 तासाच्या आत अंतिम प्रक्रिया पार पाडली पाहिजे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Family death Pydhonie: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
Maharashtra SSC Exam Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाने मारली बाजी? कोकण, पुणे की मुंबई? पाहा सर्व 9 विभागांची टक्केवारी
दहावीचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाने मारली बाजी? कोकण, पुणे की मुंबई? पाहा सर्व 9 विभागांची टक्केवारी
SSC Result 2026 Exam Maharashtra: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी; पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर, पण ते विष पोटात कसं गेलं, हत्या की आत्महत्या गुढ आणखी वाढलं
ना कलिंगड, ना बिर्याणी; पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर, पण ते विष पोटात कसं गेलं, हत्या की आत्महत्या गुढ आणखी वाढलं

व्हिडीओ

Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane and Vaibhav Naik: 'त्या' म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा, निलेश राणेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं, वैभव नाईक म्हणाले, 'याच म्हातु मान्येकरांनी राणेंना निवडून आणायला 6 महिने...'
'त्या' म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा, निलेश राणेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं, वैभव नाईक म्हणाले, 'याच म्हातु मान्येकरांनी राणेंना निवडून आणायला 6 महिने...'
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: 'मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर....'; तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर.... तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
Mumbai Crime Family death Pydhonie: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
SSC Result 2026 Exam Maharashtra: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Embed widget