एक्स्प्लोर

..तर, मुंबईतील भाजीमंडई बंद करणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिक गर्दी करताना दिसत आहे. याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलाय.

मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना देत आहे. मात्र, तरीही रस्त्यावरील अनावश्यक गर्दी कमी होतना दिसत नाही. परिणामी प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, भाजीमंडईतील गर्दी अद्यापही कमी होताना दिसत नाही. भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी पाहून कोरोनाविरूद्धच्या लढाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. जर गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने भाजीमंडाई बंद करावी लागेल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

कोरोना संकटाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूर महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहणे गरजेचे असल्याचे महापौर यांनी सांगितले. धारावी सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाने शिरकाव केल्याने महापालिका प्रशासन सावध झाले आहे. रतन टाटा हे आज देवताचे रूप आहे. टाटा यांनी त्यांच्या मालकीची मुंबईतील बरीच हॉटेल्स आणि महाविद्यालये क्वॉरंटाईनसाठी दिली आहे. गरज पडल्यास शाहरुख खानचे कार्यालय देखील क्वॉरंटाईनसाठी वापरले जाईल, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. विशेष म्हणजे अभिनेता शाहरुख खान यानेच राज्य सरकार आणि प्रशासनाला आपले जुने कार्यालय क्वॉरंटाईनसाठी वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस : अजित पवार

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांना दहन रणेकच योग्य मुंबई महापालिकेने कोरोनाने मृत्यू झालेल्या मृताचे मृतदेह जाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मुस्लीम नेत्यांच्या दबावानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला. यावर मुस्लीम नेत्यांनी अशा संकटकाळात मतांचे राजकारण न करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. बीएसीच्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

Covid-19 Test Labs | राज्यातील शासनमान्य कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची यादी

राज्यातील आकडा वाढतोय राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. आज घडीला राज्यात 864 रुग्णसंख्या आहे. यात मुंबईत सर्वाधिक 500 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालीय. तर, आतापर्यंत 56 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात सात रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत राज्यात 45 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची वेगाने कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना रॅपीड टेस्ट घेण्याचेही सरकारकडून प्रयत्न आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तबलिगी समाजाच्या धर्मगुरुंसोबत बैठक, सामाजिक एकोपा राखण्याबाबत चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Embed widget