एक्स्प्लोर

Bhiwandi Rain Update | भिवंडीत हजारो घरात शिरले पाणी, वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली गेल्याने 42 गावांचा संपर्क तुटला

नागरिकांचे हाल सुरु असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा मात्र कुचकामी ठरल्याचे दिसून आले. इदगाहवर आपत्कालीन परीस्थिती निर्माण झाली असताना तिथे कोणतीही मदत नागरिकांना मिळत नसल्याने नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भिवंडी :  भिवंडी शहरात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. इदगाह, दर्गारोड, भुसारमोहल्ला , कल्याणनाका, गोपालनगर, पद्मानगर, बंदर मोहल्ला, नदीनाका ,खाडीपार, अंजुरफाटा यांसह तालुक्यातील असंख्य भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नदी काठी असलेल्या झोपडपट्टीतील सुमारे 1500 घरांमध्ये कामवारी नदीचे पाणी शिरल्याने तेथील सुमारे 40 ते 50 हजार नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.  नागरिकांचे हाल सुरु असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा मात्र कुचकामी ठरल्याचे दिसून आले. इदगाहवर आपत्कालीन परीस्थिती निर्माण झाली असताना तिथे कोणतीही मदत नागरिकांना मिळत नसल्याने नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली, 42 गावांचा संपर्क तुटला कल्याण–कसारा मार्गावरील वाशिंद येथे रेल्वेखालील बोगदा पाण्याखाली गेल्याने वाशिंदसह परिसरातील तब्बल 42 गावांचा संपर्क तुटला आहे. गेरसे, कोसला, काकारपाडा, पलसोली, शेरे, अंबरजे, उशीद, हाल, फळेगाव, दहागाव, खातीवली, वासिंद, भातसई अशी यांसह 42 गावांचा संपर्क तुटला आहे.  रेल्वेच्या बोगद्यातील पावसाचे पाणी ओसरण्यासाठी किमान 4 ते 5तास लागणार असल्याचे बोलले जात आहे. Bhiwandi Rain Update | भिवंडीत हजारो घरात शिरले पाणी, वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली गेल्याने 42 गावांचा संपर्क तुटला कल्याण –कसारा मार्गावरील वाशिंद पूर्व व वाशिंद पश्चिम यांना जोडणारा बोगदा 42 गावातील गावकऱ्यांना शहराशी जोडणारा एकमेव पर्याय रस्ता आहे. मात्र गेली 23 वर्षांपासून वाशिंदच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने 42 गावांच्या गावकऱ्यांना या रेल्वेच्या बोगद्यातून शहराच्या ठिकाणी ये जा करावी लागते.  वाशिंद येथे उड्डाणपुल होत असून त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. परंतु मंदगतीने काम सुरू असल्याने बोगद्यातून प्रवास करावा लागत आहे आणि परिसरातील 42 गावातील गावकऱ्यांनी रेल्वे पूल लवकरात लवकर उभारावा यासाठी मागणी होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget