एक्स्प्लोर

Aam Aadmi Party : धारावी पनर्विकासाच्या नावाखाली सत्ताधारी घोटाळा करत आहेत, आम आदमी पक्षाचा आरोप

Aam Aadmi Party : पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा भूभाग निकटवर्तीयांच्या घशात घालून दोन लाख करोडचा घोटाळा करण्याचे षडयंत्र भाजपा - शिंदे सरकार रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

Dharavi Latest News : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर धारावीचा पुनर्विकास करण्याचे स्वप्न मागील कित्येक वर्षांपासून धारावीकरांना दाखविले जात असून आता पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा भूभाग निकटवर्तीयांच्या घशात घालून दोन लाख करोडचा घोटाळा करण्याचे षडयंत्र भाजपा - शिंदे सरकार रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेणन यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले.

धारावी पनर्विकास प्रकल्पात घोटाळ्याचे आरोप काय ? 

एकूण 512 एकर जमीन आहे, त्यातील काही जमिनींवर विकास करणार आणि बाकीची जमिन विकण्याचा इरादा आहे. त्यात २ लाख करोडचा हा घोटाळा होईल. 
Drp च्या प्रोजेक्ट मध्ये लोकांच्या रोजगाराचा प्रयोजन केलेले नाही. 80 टक्के रोजगार धारावीकरांचं त्याच ठिकाणी आहे.
धारावीच्या लोकांना एका जागी वसवून सर्व बाकीच्या जागा खासगी बिल्डरांना देणार असे आरोप
एका खासगी कंपनीला हा सर्व प्रोजेक्ट देणार अणि लूट करणार असे आरोप
धारावीचा पुनर्विकास हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या फंडामार्फत केले पाहिजे , ते न करता स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना मालामाल करण्याचा प्रयत्न

धारावी पुनर्विकास खासगी कंपन्यांकडून झाला तर काय नुकसान होइल ?
धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यान जे मिठीच्या जैवविविधतेचे संरक्षक आहे. त्याची हानी होईल 
माहीम बांद्रा खाडी नष्ट होईल. तेथे काँक्रीटीकरण प्रचंड होणार आहे. 
आजूबाजूच्या भागांना मुंबईच्या पुराच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल.
छोट्या मोठ्या उद्योगांचे फार मोठे नुकसान होईल रोजगाराचा प्रश्न उभा राहील
कोणत्याही सोयी सुविधा धारावीकरांना मिळणार नाहीत.
ज्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या खाजगी बिल्डरांना मिळतील.

धारावी पुनर्विकास प्रकल्प कसा आहे?
धारावी पुनर्विकास प्रकल्पात २०३४ च्या डीसीपीआर ३३ (१०) (ए) नुसार धारावीचा व्यावसायिक आणि निवासी रिअल इस्टेटमध्ये प्रस्तावित विकास, यात केवळ झोपडपट्टीचाच समावेश नाही तर सरकारी जमिनीचाही समावेश आहे, जसे की बेस्ट डेपो तसेच अतिसंवेदनशील महाराष्ट्राची मिठी नदी आणि माहीम खाडीच्या संगमावर वसलेले निसर्ग उद्यान, वनस्पती असून हा भाग ५१२ एकर म्हणजे २ कोटी २५ लाख २८ हजार चौरस फूट आहे. यांचे बांधकाम क्षेत्र ९,०१,१२,००० चौरस फूट इतका धारावी परिसर व्यापलेला आहे.

धारावीचा नाव पुसण्याचा डाव आहे, आपचा आरोप
आताच्या घडीला धारावीत दहा लाख लोक राहतात. धारावीत मोठ्या संख्येने छोटे-मोठे व्यवसाय असून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या व्यक्ती धारावीत स्थिरावल्या आहेत.  यांच धारावीची ओळख पुसळ्यासाठी हा प्रकल्प भाजप शिंदे सरकार आपल्या निकटवर्तीयांच्या घशात घालू इच्छीते आहे. त्यांच्या हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे मत पत्रकार परिषदेत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केलं. 

पुढे बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, धारावीचा विकास हा  भाजपाच्या आवडत्या मित्रांकडे जाईल. किंबहुना सल्लागार नेमण्यासाठीही बैठकीत गुजरातमधील सल्लागाराला पसंती देण्यासाठी जाचक अटींवर पाणी टाकण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपा मुंबईकरांच्या रक्ताने आपले खिसे भरून फक्त स्वत:साठी आणि आपल्या साथीदारांसाठी पैसे कमविण्याशी संबंधित आहे, परंतु आम आदमी पार्टी त्यांच्या दुष्ट अजेंड्याला प्रत्येक टप्प्यावर विरोध करेल,  असे आज पत्रकार परिषदेत मेनन यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget