एक्स्प्लोर

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी अजूनही काही कालावधी लागणार

9 मार्चपर्यंत IRB ने DGCA ला हवी तशी धावपट्टी बनवून दिली नाही तर महाराष्ट्र सरकार हा चिपी विमानतळ ताब्यात घेईल. IRB कडून चिपी विमानतळचा करार रद्द करून राज्य सरकार ताब्यात घेऊन महाराष्ट्र एव्हिएशन कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभागाचे काम समाधानकारक झाले नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी धावपट्टी परिपूर्ण नसल्याचे केंद्राच्या DGCA पथकाने अहवाल दिला आहे. चिपी विमानतळाची नुकतीच केंद्राच्या DGCA पथकाने पहाणी केली होती. DGCA च्या नियमाचे तंतोतंत पालन झालं नाही तर चिपी विमानतळ महाराष्ट्र एव्हिएशनच्या ताब्यात घेण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू असून दिल्लीत 9 मार्चला एव्हिएशनच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभाग अजूनही काही प्रमाणात खराब झाला असल्यामुळे अजून काही कालावधी विमानतळ सुरू होण्यासाठी लागेल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. DGCA अध्यापही धावपट्टी बाबत समाधानी नाही. प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीची धावपट्टी वरील पृष्ठभाग तयार झाला पाहिजे तसा तयार झाला नसल्याने DGCA ने प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे चिपी विमानतळ अजून काही काळ लांबणीवर गेल्याच चित्र आहे. 9 मार्चपर्यंत IRB ने DGCA ला हवी तशी धावपट्टी बनवून दिली नाही तर महाराष्ट्र सरकार हा चिपी विमानतळ ताब्यात घेईल. IRB कडून चिपी विमानतळचा करार रद्द करून राज्य सरकार ताब्यात घेऊन महाराष्ट्र एव्हिएशन कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

चिपी विमानतळ पूर्ण झालेला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर चिपी विमानतळाचं लोकार्पण करणार आहे. गेल्या महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्यासाठी इच्छा होती. मात्र तांत्रिक बाबी मुळे थोडासा उशीर होत आहे. पाठपुरावा चाललंय, लवकरात लवकर चिपी विमानतळ सुरू करणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विमानतळासाठी मूलभूत लागणाऱ्या सुविधा रस्ता, इंटरनेट, पाणी या तीन गोष्टी पूर्ण होतील, त्यावेळी मी स्वतः मंत्र्यांना सांगेन परवानगी त्वरित द्या. या बाबी पूर्ण केल्याशिवाय कसं काय विमानतळ सुरू होईल. या बाबी पूर्ण करणं राज्य सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्याना विमानतळ सुरू करण्यासाठी घाई झाली आहे. तारखा जाहीर करण्याची स्पर्धा लागली आहे, असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं.

राज्य सरकारने करारात दिलेल्या सुविधा पुरवल्या नसल्याने विमानतळ सुरू होण्यासाठी विलंब होत आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि खासदार चिपी विमानतळ सुरु करणार म्हणून खोट सांगून जनतेला फसवत आहेत. चांगला मुहूर्त काढणारा माणूस बघून चिपी विमानतळाचा मुहूर्त काढून घ्यावा, अशी टीका मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Chandrapur Tiger Attack: चंद्रपूरमध्ये वाघाचा 13 महिलांवर एकाचवेळी हल्ला, चार जणींचा मृत्यू, उष्णता प्रचंड वाढल्याने वाघ आक्रमक?
चंद्रपूरमध्ये वाघाचा 13 महिलांवर एकाचवेळी हल्ला, चार जणींचा मृत्यू, उष्णता प्रचंड वाढल्याने वाघ आक्रमक?
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime news: रत्नागिरीत तरुणावर कोयत्याने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात पडला, जीव सोडता सोडता मारेकऱ्यांची नावं सांगितली, म्हणाला...
रत्नागिरीत तरुणावर कोयत्याने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात पडला, जीव सोडता सोडता मारेकऱ्यांची नावं सांगितली, म्हणाला...
Maharashtra Live blog updates: कोकणातील महामार्ग सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका; केंद्राच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण!
Maharashtra Live blog updates: कोकणातील महामार्ग सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका; केंद्राच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण!
Abhijeet Dipake : मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
Embed widget