एक्स्प्लोर

विदर्भ अजूनही दुष्काळाच्या छायेत, धरणांमध्ये केवळ 35 टक्के पाणी

राज्यभरात चांगला पाऊस झाला असला तरी विदर्भाची तहान अजून भागलेली नाही. कारण विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढील नऊ महिने कसे काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर : राजधानी मुंबईसह राज्यभरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र विदर्भाची तहान अजूनही भागलेली नाही. कारण विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये अजून दुष्काळसदृष परिस्थिती आहे. पावसाळा संपत आला तरी वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी धरणाने अजून तळ गाठलेला आहे. सध्या या धरणात फक्त 21 टक्के पाणीसाठा आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणाचीही हीच परिस्थिती आहे. इसापूर धरणावर विदर्भ मराठवाड्यातील 1 लाख 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. पण यंदा इथे फक्त 10 टक्के पाणीसाठा आहे. विदर्भ अजूनही दुष्काळाच्या छायेत, धरणांमध्ये केवळ 35 टक्के पाणी विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे इथले सर्वच सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत. त्यामुळेच ऐन पावसाळ्यात बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना 15 दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सिंचन मंडळाने सरकारला पाठवल्याची माहिती आहे. जिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तिथे पिकांचा तर विचारही करायला नको. यवतमाळच्या महागावमधील खडगा गावात पावसाअभावी पिकांची वाईट अवस्था झाली आहे. विदर्भातील धरणांची सद्यस्थिती
धरण यंदाचा साठा गेल्यावर्षीचा साठा
तोतलाडोह 29 71
खिंडसी 31 34
इटियाडोह 39 75
शिरपूर 15 98
पुजारीटोला 12 96
कालीसरार 23 96
असोलामेंढा 33 90
बावनथडी 39 22
पूस 22 100
अरुणावती 24 87
बेंबळा 29 53
काटेपूर्णा 19 89
नळगंगा 34 20
पेनटाकळी 16 24
खटकपूर्ण 0 48
ईरई 34 95
  विदर्भातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे. खरं तर आता पावसाळा संपत आलाय. इथून पुढे तरी पाऊस बरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या तळ गाठलेल्या पाण्यावर पुढील नऊ महिने कसे काढणार, हा मोठा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget