एक्स्प्लोर

एकेरी रस्ता असल्याने तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी, वारकऱ्यांची गैरसोय

इतक्या जुन्या आणि मानाच्या या पालखी सोहळ्याच्या मार्ग मात्र मोठा खडतर आहे पाटस पासून तोंडले-बोंडलेपर्यंत एकेरी रस्ता असल्यामुळे त्याच रस्त्यावरून वारकरी आणि त्याच रस्त्यावरून वाहतूक सुरू असते आणि त्यामुळे या रस्त्यावरून वारकऱ्यांना चालणे जिकरीचे झाले आहे

इंदापूर : देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी मुक्काम दर मुक्काम करत ज्यावेळी पंढरपूरकडे जाते त्याच मार्गामध्ये वारकऱ्यांना रस्त्यामुळे अनेक अडचणी येतात. म्हणूनच सरकारने तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गातील रस्त्यांचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी तुकाराम महाराजांचे वंशज अभिजित मोरे यांनी केली आहे. 334 वर्षांपासून हा सोहळा चालू आहे. इतक्या जुन्या आणि मानाच्या या पालखी सोहळ्याच्या मार्ग मात्र मोठा खडतर आहे पाटस पासून तोंडले-बोंडलेपर्यंत एकेरी रस्ता असल्यामुळे त्याच रस्त्यावरून वारकरी आणि त्याच रस्त्यावरून वाहतूक सुरू असते आणि त्यामुळे या रस्त्यावरून वारकऱ्यांना चालणे जिकरीचे झाले आहे. एकेरी रस्ता असल्याने तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी, वारकऱ्यांची गैरसोय बारामती ते इंदापूर इंदापूर ते अकलूज हा रस्ता इतका खडतर आहे की, या मार्गावरून एकेरी वाहतूक होत असल्याने वारकरी पुढे चालत जातात आणि वारकऱ्यांचा साहित्य घेऊन जाणारे ट्रक, साहित्य असणारी वाहनं मात्र मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत नाहीत. अनेक वेळा तर वारकऱ्यांना जेवणाच्या व्यवस्थेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीत. सोबतच त्यांना लागणारे कपडे आणि इतर साहित्य देखील त्यांना अनेकदा वेळेवर मिळत नाही. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये येणारा वारकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आज साडेतीन लाखांपेक्षाही जास्त लोक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. असे असताना रस्ता मात्र तेवढाच आहे. एकेरी रस्ता असल्याने तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी, वारकऱ्यांची गैरसोय आम्ही या रस्त्याची मागणी मागील दहा वर्षापासून सरकारकडे करत आहोत. मात्र अद्याप सरकारने याकडे कुठेही लक्ष दिलेले नाही. आमची विनंती आहे की सरकार जे काही साहित्य वारकऱ्यांना देतो त्यापेक्षा आम्हाला रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. कारण रस्ता चांगला असेल तर हा सगळा समाज मुक्काम दर मुक्काम करून जात असतो. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर या पालखी मार्गाच्या रस्त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तुकाराम महाराजांचे वंशज अभिजीत मोरे यांनी केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा बनले डॉक्टर! महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ उपाधी
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Iran Israel America War Impact in India: युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Embed widget