एक्स्प्लोर
पाचोरा-जामनेर दरम्यान नदी पुलावर रेल्वेचे 3 डबे घसरले

जळगाव: जळगावमध्ये पाचोरा-जामनेर दरम्यान संध्याकाळी रेल्वेचे 3 डबे ट्रॅकवरुन घसरले. बांगवी गावातील वाघोर नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून तब्बल 50 प्रवासी अडकून पडल्याची माहिती आहे. पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत 250 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचं कळतं आहे. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















