एक्स्प्लोर

कोकणातील प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती; आदित्य ठाकरेंचा निर्णय

आंबोळगड किनारा हा निसर्ग सौदर्यानं नटलेला असून जैवविविधतेच्या मुद्यावर प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. दरम्यान, तज्ज्ञांशी चर्चा आणि अभ्यासाअंती अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील आय लॉग बंदराला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आंबोळगडमध्ये होणाऱ्या आय लॉग बंदराचा मुद्दा मागील तीन ते चार वर्षापासून चर्चेत आहे. स्थानिकांनी याला विरोध केला होता. हा प्रकल्प रद्द व्हावा याकरता आंदोलनाची हाक देखील देण्यात आली होती. त्याकरता 6 फेब्रुवारी रोजी राजापुरातील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. पण, आता तात्पुरती स्थिगिती देण्यात आल्यानं हा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. आंबोळगड किनारा हा निसर्ग सौदर्यानं नटलेला असून जैवविविधतेच्या मुद्यावर प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. दरम्यान, तज्ज्ञांशी चर्चा आणि अभ्यासाअंती अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय, गरज पडल्यास आंबोळगडला भेट देणार असल्याचं आश्वासन या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. काय आहे जैवविविधतेचा अहवाल? आंबोळगड हा किनारा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन प्लान फॉर जैतपूर रीजन(Biodiversity Conservation Plan for Jaitapur Regeion) या बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीनं केंद्रीय पर्यावरण खात्यासाठी केलेल्या अभ्यासात कन्झर्वेशन प्रायोरीटी इन्डेक्सवर (Conservation Priority Index) अतुच्च असून या किनाऱ्याचे संरक्षण केले पाहिजे असं नमुद केलं आहे. शिवाय, हा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं स्वीकारला आहे. नाणार, जैतापूरनंतर आंबोळगड रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार, जैतापूर प्रकल्पानंतर आंबोळगड प्रकल्पाला विरोध कायम आहे. कोकणात पर्यावरणपूरक प्रकल्प आणा अशी मागणी केली जातेय. आंबोळगड हा प्रकल्प नाणारपासून 20 किमी आणि जैतापूरपासून 5 किमी अंतरावर आहे. दरम्यान, या प्रकल्पाला तात्पुरता स्थगिती देण्यात आल्यानं आदित्य ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. VIDEO | नाणार रिफायनरीचा मुक्काम रत्नागिरीतून रायगडमध्ये? | स्पेशल रिपोर्ट | रायगड | एबीपी माझा
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Embed widget