एक्स्प्लोर

आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा राज्य सरकारचा दृष्टिकोनच 'आपत्तीजनक' - हायकोर्ट

राज्यातील कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात यावा यासाठी संजय लाखे पाटील यांनी जनहीत याचिका दाखल केली होती.

मुंबई : राज्य सरकारचा आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच 'आपत्तीजनक' आहे. या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. आपण इथं एफएसआय किंवा प्लॉट नाही तर आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बोलतोय याचं तरी भान ठेवा अशी उपस्थित सरकारी वकिल आणि अधिका-यांची कानउघडणीही करण्यात आली. वारंवार निर्देश देऊनही प्रशासन याबाबतीत बिलकुल गंभीर नाही हे आता सिद्ध झालंय. असं म्हणत आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीवरून कोर्टाची दिशाभूल केल्याबद्दल हायकोर्टानं आपला संताप व्यक्त केला. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मिटिंगचा तपशील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची मिटिंग म्हणून गुरूवारच्या सुनावणीत प्रशासनाकडून सादर करण्यात आला. यावरून हायकोर्टात अहवाल देताना थोडं तरी भानं ठेवा, 'कॉपीपेस्टचं' काम निदान इथं तरी दाखवू नका. कोर्टाची फसवणूक करण्याचा हा प्रकार कोर्टाची अवमानना आहे. म्हणून कारवाईस पात्र व्हावं लागेल हे स्पष्ट होताच, यासंदर्भात शुक्रवारी तातडीची बैठक घेऊ अशी हमी मुख्य सरकारी वकिल अभिनंदन वग्यानी यांनी हायकोर्टाला दिली. त्यानंतर ही अखेरची संधी असं सांगत हायकोर्टानं तूर्तास ही सुनावणी १९ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. राज्यातील कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात यावा यासाठी संजय लाखे पाटील यांनी जनहीत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश सोनाक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी जाहीर झाला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वाट्याला ३० लाखांचा निधी मिळाणार असल्याची माहीती हायकोर्टाला देण्यात आली. मात्र नुसता निधी जाहीर करून उपयोग काय? वारंवार निर्देश देऊनही आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या खात्यात घोषित रक्कम जमा न झाल्याबद्दल हायकोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली. तसेच ही रक्कम जमा करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिका-यांची नाव सादर करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना देण्यात आलेत. वारंवार निर्देश देऊनही आदेशांची पूर्तता न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर अवमान कारवाई करण्याचे संकेतही गुरूवारी हायकोर्टानं दिले
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
Embed widget