एक्स्प्लोर

राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीची मदत करावी : देवेंद्र फडणवीस

नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारकडून जी काही तातडीची मदत यायला हवी होती ती अद्याप आलेली नाही, असे फडणवीस म्हणाले.

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली.  "मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे" असा टोला फडणवीसांना लगावला. त्यानंतर फडणवीसांनी देखील या वर प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मदतीला पॅकेज म्हणावं की मदत हा त्यांचा प्रश्न आहे. पण जे पण असेल त्याची  घोषणा लवकर करावी. सामन्य माणसाला मदत लवकरात लवकर मिळाली पाहिजे.  माझ्या दौऱ्यादरम्यान बऱ्याच लोकांकडून 2019 च्या मदतीची आठवण करण्यात आली. पाच हजार, 10 हजार किंवा आणखी काही ही तातडीची मदत गरजेची असते.  पूर ओसरल्यानंतर तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत लोक असतात. व्यापाऱ्यांना देखील आता सरकारने मदत केली पाहिजे. सरकारने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करावी ही आमची मागणी आहे. 


तातडीची मदत यायला उशीर  झाला 

अलमट्टी आणि राधानागरीचाही विसर्ग मोठा नाही. काही ठिकाणची उच्चपुर रेषा ही 2019 पेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात जवळजवळ 396 गाव पुराने बाधित आहेत. दोन लाखांच्या पेक्षा जास्त लोकांवर परिणाम झाला आहे. प्रशासकीय इमारती, शाळा, घरे दुकाने यांचाही मोठं नुकसान झाले आहे. हे सगळं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारकडून जी काही तातडीची मदत यायला हवी होती ती अद्याप आलेली नाही. लोक सातत्याने मदतीची विचारणा करत आहे. 

पिकांची नुकसान भरपाई द्यावी 

महावितरण नवीन मीटर स्वतः लोकांना आणायला सांगत आहे तसे न होता महावितरणने स्वतः ते बसवायला हवं. शेतीचही मोठं नुकसान झालेल आहे. पिकांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. पूरग्रस्त भागाच मागच्या वेळी कर्जमाफ केलं होतं तसच यावेळीही करायला हवं, सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ दिलासा द्यावा. कुंभार समाज जो गणेशमूर्ती बनवतो त्यांचंही मोठं नुकसान झालं. सात हजार मुर्त्या खराब झाल्या आहेत. त्यांना मदत करून बिनव्याजी कर्ज कस देता येईल याकडेही सरकारने लक्ष द्यावे. फक्त कुंभार समाज नाही तर इतरही काही घटक आहे त्यांनाही दिलासा हवा, असे देखील फडणवीस म्हणाले. 

फडणवीस म्हणाले,  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं त्याचा आढावा घेण्याकरता आणि लोकांशी बोलण्याकरता आम्ही तीन दिवसांचा दौरा केला. नंतर आम्हाला चंद्रकांतदादा पाटील देखील या दौऱ्यात सहभागी  झाले  या तीन जिल्ह्यातल्या 22 ठिकाणी आम्ही भेट दिली आणि लोकांशी बोललो. भूस्खलन होत तिथे गेलो, पाणी भरलं होत तिथे गेलो.  सामान्य लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या. ही परिस्थिती पाहिल्यावर वाटत की याचा विशेष अभ्यास करावा लागेल. 2005 साली जो पाऊस झाला होता. तो खुप मोठा होता जो 21 दिवसात पडला होता.2019 साली देखील तीच परिस्थिती होती. यावेळचा पाऊस जास्त पडला आणि तेही फक्त 5 दिवसात पडला. सरासरीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस पडला आहे.  मागच्या वेळी 2019 ला ज्यावेळी पूर आला त्यावेळी अभ्यास करून 22 छोट्यामोठ्या ब्रिजचा आराखडा तयार करण्यात आला होता. चंद्रकांत पाटील आणि महाडिक यांनी मेहनत घेऊन तो तयार केला होता. तोही इथे गरजेचा पडेल त्याचाही विचार करावा.

संबंधित बातम्या :

पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन

मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला, हे कसं घडलं, वाचा इनसाईड स्टोरी

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget