एक्स्प्लोर

Parbhani News Update : एसटी कर्मचाऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, परभणीतील घटनेने खळबळ 

Parbhani News Update : एसटी कर्मचाऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. परभणी येथे ही घटना घडली आहे.

Parbhani News Update : परभणीतील एसटी चालकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मुजफ्फर खान जाफर खान असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. दरम्यान, खान यांच्या आत्महत्येनंतर परभणीतील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मयत खान यांचा मृतदेह परभणी आगारात आणण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

परभणीच्या जिंतूर आगारातील बस चालक मुजफ्फर खान जाफर खान हे काल दुपारी चार वाजता जिंतूर बस स्थानकावरून निघाले होते. याच दरम्यान त्यांनी विषारी द्रव्य प्राषण करून भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. ही बाब आज उघडकीस आल्यानंतर त्यांचा मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे एसटी कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाय मयत खान यांचा मृतदेह एसटी आगारात नेण्यासाठी आग्रह धरला. परंतु, पोलिसांनी मृतदेह हलवू दिला नाही. यावेळी एसटीचे विभागीय नियंत्रक जोशी यांनी या आंदोलक कर्मचाऱ्यांना शांत करून त्यांना खान यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलक शांत झाले.
 
दरम्यान, एसटीच्या विलीनीकरणासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहेत. परंतु, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे अशाप्रकारे चालक-वाहक कर्मचारी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. त्यामुळे सरकार अजून किती बळी घेणार? असा प्रश्न जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget