एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादमध्ये शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. कन्नड तालुक्यातील देभेगावात ही घटना घडली आहे.
पॉलिथिनवरुन पाय घसरून देवळाणा येथील दोन विद्यार्थी शेततळ्यात पडले. मात्र पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी 14 वर्षांचे होते. कन्नड तालुक्यातील देभेगाव बोरसर रस्त्यावर असलेलं हे शेततळं पाहण्यासाठी विद्यार्थी गेले होते.
समाधान वाल्मीक बोडखे आणि नामदेव संदीप मालोदे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचं नाव असून दोघेही देवळाणामधील गणेश विद्यालयात नववीत शिकत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
आरोग्य
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets