एक्स्प्लोर

Palghar : चिंचणी बीचवर भरधाव कारची पर्यटकांना धडक, तर एका महिलेचा मृत्यू तर नऊ जखमी

Palghar : पालघर चिंचणी बीचवर भरधाव कार गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

पालघर : चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो. आजही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतूने खातू या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.

डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवर भरधाव कारने दहा जणांना उडवले असून यात हेतून खातू (६८) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.  चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो आजही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतून खातू या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.

खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ असणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्यांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे.  यावरून कारचा वेग किती असेल हे समजत आहे. इतर नऊ पर्यटकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 68 वर्षाच्या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. कार मध्ये असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले. या बीचवर दररोज कार व मोटरसायकलस्वार नेहमी वेगाने गाडी चालवत असतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून चिंचणीकर करत आहेत.  मात्र अशा भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आता तरी अशांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.


Palghar : चिंचणी बीचवर भरधाव कारची पर्यटकांना धडक, तर एका महिलेचा मृत्यू तर नऊ जखमी

ज्यावेळेस चिंचणी बीचवर अपघात घडला आणि अपघातग्रस्तांना चिंचणी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.  त्यावेळेस येथील शासकीय रुग्णवाहिकेचे  चालकच उपस्थित नसल्याने प्रकृती गंभीर असलेल्यांना बोईसर येथे पुढील उपचारासाठी हलवायचे होते.  अशा वेळेस पत्रकार प्रवीण बाबरे यांनी स्वतः रुग्णवाहिकेचा ताबा घेऊन जखमींना बोईसर येथील सिटी हॉस्पिटल मध्ये हलवले. त्यानंतर मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह त्याच रुग्णवाहिकेतून चिंचणी येथील आरोग्य केंद्रात आणला.  त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget