एक्स्प्लोर

राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे महाराष्ट्रातही जाणवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे महाराष्ट्रातही जाणवणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यातही सत्तेतील भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीपासून प्रत्येक निर्णयावर शिवसेनेनं उठवलेली झोड, मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या असणाऱ्या समृद्धी महामार्गसारख्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, मोदी चोर है च्या घोषणा, आदींमुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार शाबूत आहे, पण काही अडचण आलीच, तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यास तयार असल्याचं सूचित केलं होतं. तर त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या संजय राऊत यांनी अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात, असं म्हटलं होतं. तिकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत तरी शिवसेना आणि भाजप एकत्र असल्याचं चित्र तरी दाखवतील. पण भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागले आहे. त्यामुळे बिहारमध्ये जी नवीन समीकरणं तयार होतील, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काही समीकरण होतील का, भाजप आणि सेनेचे संबंध अजून बिघडतील की पक्ष वाचवण्यासाठी युतीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील या चर्चेला विधान भवनात उधाण आलं आहे. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, तर राज्यात पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे 5 ऑगस्टनंतर राज्यात काही घडामोडी होतील का याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून आहे. संबंधित बातम्या नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री   अदृश्य ‘हात’ दोन्ही बाजूकडे असतात : संजय राऊत  कोण कुणाला फोडणार? बिहारचं राजकीय गणित काय असेल?  राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया  नितीश कुमार यांचा राजीनामा, मोदींकडून अभिनंदन!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget