एक्स्प्लोर

नारायण राणेच पांढऱ्या पायाचे, मंत्री झाल्यानंतर कोकणावर संकट; राणेंच्या टिकेला गुलाबराव पाटलांचा उत्तर

राज्यात पूर असताना अशा संकटाच्या वेळी कुणीही या गोष्टीचे राजकारण करू नये, असा सल्ला देखील गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.

जळगाव : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावर संकटाची मालिका सुरू झाली असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही नारायण राणेंवर जोरदार हल्ला केला आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यापासून कोकणावर हे  संकट  कोसळले असून तेच पांढऱ्या पायाचे असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे
 
महाराष्ट्र संकटात असताना कोण कोणत्या पक्षाचा, याचा विचार न करता संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. राजकारण करण्यासाथी वेगळे आखाडे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा झेंडा घेऊन उतरा आम्ही आमचा झेंडा घेऊन उतरू. त्यावेळी जनता ज्याला आशीर्वाद देईल, तो आपण मान्य केला पाहिजे. मात्र अशा संकटाच्या वेळी कुणीही या गोष्टीचे राजकारण करू नये, असा सल्ला देखील गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार फंडातून अपंगांसाठी आज मोफत सायकल वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल गोळीबार झाल्याबद्दल बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की या घटनेच्या संदर्भात पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांची नावे पोलिसांना माहित असल्याने पोलिस ही त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना अटक झाल्यानंतर या घटनेचे खरे कारण काय ते समोर येईलच, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget