एक्स्प्लोर

बीड जाळपोळ कटाचा मास्टरमाईंड शोधा, संदीप क्षीरसागरांच्या मागणीनंतर फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी

अंतरवाली सराटीत पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मोठमोठे नेते पोलिसांना टार्गेट करत होते याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. 

बीड : बीडमध्ये (Beed)  आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar)  यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी आज विधानसभेत चर्चा झाली. या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून काढा आणि न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. या प्रकरणात एसआयटी (SIT)  का स्थापन झाली नाही? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी केला, त्यावर सभागृहाची इच्छा असेल तर दोन दिवसांत एसआयटी स्थापन करू, असं फडणवीस म्हणाले. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही हा आरोप मात्र त्यांनी फेटाळला. बीडमध्ये पोलिसांवर आरोप केले जात आहेत. मात्र अंतरवाली सराटीत पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मोठमोठे नेते पोलिसांना टार्गेट करत होते याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. 

आमदार  संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यात झालेलं प्रकार गंभीर होता . माझ्या घराकडे हा जमाव येत होता. एक पोलिसाची गाडी  ती बाजूला गेली  हे घडत होताना पोलीस निघून गेले. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये आहे. माझं घर जळत होत माझं कुटुंब आत होत आहे. माझा मुलगा मला फोन करत होता, बाबा लवकर घरी या. घरात बॉम्ब पडलं आहे. हे सर्व नियोजीत आहे. एकमेकांना इशारा आंदोलक ठरवत होते.  एक तास माझं घर जळत होते.जाळपोळीत मराठा समाजाचा एकही व्यक्ती नव्हता. मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. माझं घर जळत होते पोलीसांचे कार्यलय माझ्या समोर होतं तरी देखील घर जळत होते तेव्हा पोलीस कुठे होते? या प्रकरणी गृहमंत्री न्यायालयीन चौकशी लावणार का? बीड घटनेचा मास्टमाईंड शोधावा.

कोणीही असो कारवाई केली जाणार : फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही घटना गंभीर घटना आहे. लोकप्रतिनिधींची घर जाळंण योग्य नाही. सर्व पक्षीय लोकांच्या घरावर आणि ऑफिसवर हल्ला झाला. अशा घटना राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस उपलब्ध होते त्यांनी नियंत्रण केलं. जमाव अधिक होता त्यामुळे कमी पडले. पोलीस प्रशासन कारवाई करत होते. या प्रकरणात काही लोकं दोन-तीन ठिकाणी दिसून आले. हल्ल्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून टिप्स आल्या. बीड जाळपोळी प्रकरणी 60 आरोपी फरार  आहेत. पोलीसांची कारवाई यापेक्षा जास्त व्हायला हवी होती  मात्र दंगलखोरांची संख्या जास्त होती. ज्यांचे पुरावे आहेत त्यांना पकडले आहे. पोलिसांची संख्या कमी होती दंगल करणाऱ्याची संख्या अधिक होती. कोणी मास्टरमाईंड आहे तपासात आहोत कोणीही असो कारवाई केली जाईल. 

पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा : जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, या प्रकरणात अजूनही एटीएस स्थापन का करण्यात आली नाही. एवढा मोठा हल्ला होता पोलिसांना माहिती नाही असं होणार नाही. त्यांना तीन दिवस आधीच कल्पना होती. पण पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसत आहे. पोलिस कमीच असतात त्यांना हवेत फायरिंग करुन थांबवलं पाहिजे होते. याची चौकशी करण्यासाठी एसआयटी कधी स्थापन करणार आहे. ⁠इंटेलिजन्स फेल्युअर आहे.

राजकीय वळण देऊ नका : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कागदपत्रे तपासून पाहा. ⁠माजलगाव घटना पाहिली तर आंदोलन संपल्यानंतर घटना घडली. ⁠तुम्ही म्हणता फायरिंग केली असती पण त्या ठिकाणी तशी परिस्थिती नसेल. सराटीमध्ये पोलिसांनी भुमिका घेतली तर कोण काय भुमिका घेतली हे माहीत आहे. सीसीटीव्ही मध्ये सर्व येत नाही.  ⁠जे लोक दिसत नाही त्याची ही नावं यामध्ये आहे.  कठोर कारवाई करायला  पाहिजे हे माहीत आहे. दोन दिवसात आपण एसआयटी स्थापन करुन कारवाई करु. राजकीय वळण देऊ नका. 

संदीप क्षीरसागर म्हणाले,  माझ्या घराच्या समोर पोलिसांची गाडी होती मग जर सायरन वाजवलं असत तरी ही हे झालं नसते. ⁠सकाळपासून हे सुरु होते मग पोलीस बंदोबस्त का वाढवला नाही.  ⁠याच राजकीय भांडवल करु नका 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडमध्ये र हजार लोक होती. ⁠माजलगावमध्ये 1500  होती.  ⁠जी अटक केली आहे त्याच्या विरोधात पुरवा आहे. ⁠जर पुरावा असेल तर त्याला सोडू ⁠कोणाला अडकवायच नाही.मात्र चूक करणा-याला आपण वाचवत राहिले तर कोणत्याच लोकप्रतिनिधीच घर राहणार नाही. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget