एक्स्प्लोर

सावधान! आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट 

हवामान विभागानं (IMD) सांगितलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

Maharashtra Weather News : राज्याच्या विविध भागात पावसाचा (Rain) चांगलाच जोर पाहायला मिळत आहे. कुठं मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तर काही भागात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) सांगितलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशार देण्यात आला आहे. दुसरीकडं सिंधुदुर्गसह सातारा आणि मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. 

काही भागात पावसाची दडी, शेतकरी चिंतेत

नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात कमी पाऊस झाला आहे, असे असून सुद्धा शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरण्या केल्या आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढवलं आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील अर्धापुर येतील शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने बेडवर सोयाबीन लागवड केली आहे. आता पाऊस नसल्याने सोयाबीन उगवन क्षमता कुंटली आहे. त्यामुळं सोयाबीनची वाढ सुद्धा होत नाही. हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. आता पाऊस आला नाही तर दुभार पेरणीच संकट असल्याचे शेतकरी सांगत आहे. 

30 जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा

दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. मात्र, ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे, त्याठिकाणचे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.  दरम्यान, राज्यात उद्यापर्यंत (30 जूनपर्यंत) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:  

Weather Update : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पूर्व विदर्भात मात्र पावसाची हुलकावणी; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
Arvind Kejriwal : इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
Chandrashekhar Bawankule : सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का? चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, मतदानावरही बोलले
सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का? चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, मतदानावरही बोलले
अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू
अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi  : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधीSuresh Dhas On Walmik Karad Narco Test : आका वाल्मिक कराडची नोर्को टेस्ट करा : सुरेश धसABP Majha Headlines : 3 PM : Maharashtra News : 07 Feb 2025 : ABP MajhaLadki Bahin Yojana Scheme : नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून वगळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
Arvind Kejriwal : इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
इकडं दिल्लीचा फैसला काही तासांवर अन् तिकडं एसबीची टीम अरविंद केजरीवालांच्या घरात पोहोचली!
Chandrashekhar Bawankule : सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का? चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, मतदानावरही बोलले
सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का? चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, मतदानावरही बोलले
अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू
अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू
धक्कादायक! पुण्यात दुचाकी चालकाचा पोलिसावर हल्ला, डोक्यात घातला दगड, आरोपी फरार   
धक्कादायक! पुण्यात दुचाकी चालकाचा पोलिसावर हल्ला, डोक्यात घातला दगड, आरोपी फरार   
मॅरेथॉनची फिनिशिंग लाइन यशस्‍वी पार करायची? उत्तम पोषणासंदर्भात 'या' स्‍मार्ट टिप्‍स जाणून घ्या; सविस्तर माहिती एका क्लिकवर   
मॅरेथॉनची फिनिशिंग लाइन यशस्‍वी पार करायची? उत्तम पोषणासंदर्भात 'या' स्‍मार्ट टिप्‍स जाणून घ्या; सविस्तर माहिती एका क्लिकवर   
EPFO Claim Settlements: ईपीएफओनं इतिहास रचला, 10 महिन्यात  5 कोटी दावे मंजूर, 2 लाख कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात वर्ग
ईपीएफओची दमदार कामगिरी, 5 कोटी दावे मंजूर करत विक्रम, 2 लाख कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा
Rahul Gandhi : पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
पाच महिन्यात 39 लाख मतदार वाढले, पुरुषांपेक्षा अधिक मतदार कसे? कामठीचं गणितही सोडवून सांगितलं; राज ठाकरेंनी चिरफाड केल्यानंतर आता राहुल गांधींकडून डेटा देत 5 गंभीर सवाल!
Embed widget