एक्स्प्लोर

Maharashtra Weather : सकाळी थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यात (Maharashtra Wether News) तापमानातील (Temperature) चढ उतार कायम आहे.  कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे. तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे.

Maharashtra Weather News : राज्यात तापमानातील (Temperature) चढ उतार कायम आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे, तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. परभणीत (Parbhani News) सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाली आहे. परभणीत तापमान 6.7 अंशावर गेलं आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह (West Maharashtra) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला आहे.

राज्यात थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 10 ते 15 अंशाच्या आसपास आहे. त्यामुळं थंडी वाजत आहे. थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तापमानातील चढ उताराचा शेती पिकांना (Agriculture Crop) फटका बसत आहे. तसेच, अचानक तापमानात मोठी घट होत असल्यानं लहान मुले, वृद्ध नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असे आजार बळावले आहेत. तर हवेत कायमचा गारवा राहत असल्याने काही भागांत दिवसभर थंडी जाणवत आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

नांदेड : 13.2
सातारा  : 11.7
परभणी : 6.7
जळगाव : 8
नाशिक : 9.6
रत्नागिरी : 16.6
कोल्हापूर : 17.2
मालेगाव : 15.6
ओसबाड : 15.8
हरर्णे : 20.9
पुणे : 8.4
महाबळेश्वर : 13.8
उद्गीर : 14
माथेरान : 20.4
सोलापूर : 14.4
जालना : 17.1
डहाणू : 17.3
जेऊर : 11
औरंगाबाद : 9.4
बारामती : 9.9
सांगली : 14.7
 
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अद्याप थंडीचा जोर कायम आहे. परभणीत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तिथे 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिथे थंडीचा कडाका कायम आहे. दुसरीकडे जळगाव 8 अंश तर पुणे 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर परिणाम

राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. याचा शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर देखील करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार बसत आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातातून वाया गेली आहेत. त्यात आता रब्बी पिकांनाही हवामान बदलाचा फटका बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Weather : परभणीसह पुण्यात गारठा वाढला, दोन्ही ठिकाणी एक अंकी तापमान; थंडी वाढल्यानं आजार बळावले

Maharashtra Weather Forecast Updates Cold Weather in all over State including Parbhani Nashik Pune Nagpur Aurangabad 

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?

व्हिडीओ

Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
Embed widget