एक्स्प्लोर

कोंबड्यांनंतर शेळ्यांवरही अज्ञात आजाराचं सावट, लातूरमधील शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या दगावल्या

बर्डफ्लूने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता शेळ्याही अज्ञात रोगाने बळी पडत असल्याचे समोर आल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे

लातूर : बळीराजा कायमच शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि शेळीपालनाचा व्यवसाय करत आला आहे. अनेक तरुण शेतकरी दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढवत आहेत मात्र, बर्डफ्लूने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता शेळ्याही अज्ञात रोगाने बळी पडत असल्याचे समोर आल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथील शेतकऱ्याच्या 9 शेळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोंबड्या पाठोपाठ आता शेळ्या दगावत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी मधुकर बेळंबे यांच्या नऊ शेळ्या काल संध्याकाळी एकामागोमाग एक दगावत गेल्या. त्यांच्या नऊ शेळ्या अवघ्या काही तासात मृत्युमुखी पडल्यामुळे यात त्यांचे 1 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेळ्या नेमक्या कोणत्या कारणामुळे दगावल्या आहेत याची माहिती अद्याप समोर आली नाही. जिल्ह्यातील तीन तालुक्यात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढलेलं असताना अचानकपणे शेळ्या दगावत असल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

का वाढली भीती? कोरोनाचे संकट टळत असतानाच आता बर्डफ्लू सारख्या रोगाचा सामना व्यावसायिकांना करावा लागत आहे. आठ दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील तब्बल 300 कोंबड्या बर्डफ्लूने दगावल्या होत्या. तर आता औसा तालुक्यातील 280 व उदगीर तालुक्यातील 11 कोंबड्या दगवल्या आहेत. त्यानंतर प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून 10 हजारांपेक्षा जास्त कोंबड्या नष्ट केल्या आहेत.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आता कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीला या कुक्कुटपालनाने आणि शेळीपालनाने मोठा आधार मिळाला होता. मात्र बर्ड फ्लू मुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. यातच आता रामलिंग मुदगड येथे शेळ्या दगावल्या आहेत. यामुळे बर्ड फ्लू शेळ्यामध्ये तर आला नाही ना? अशी शंका शेतकरी वर्गात उपस्थित केली जात आहे.

बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंड्यांचे दर कोसळले आहेत. खाद्यप्रेमी चिकन अंड्यांऐवजी व्हेजकडे वळल्याने व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. आता शेळ्याही दगावत असल्याने मटण प्रेमीही थोडे धास्तावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget