एक्स्प्लोर

धरण उशाला, कोरड घशाला : पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केळी आणि पपईच्या फळबागा संकटात, लाखोंचं नुकसान

Water crisis : संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अवस्थेत फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.

Water crisis : संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अवस्थेत फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागांची अवस्था दयनीय झाली आहे. 

संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जिथे पिण्यासाठीच पाणी नाही, तिथं शेतातील फळबागा कशा जोपासायच्या ? असा प्रश्न पडलाय हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु या फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यातील आसोला येथील बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या विहिरीतील पाण्याच्या भरवशावर शेतामध्ये दोन एकर वर केळीची फळबाग लावली. परंतु आता विहिरीने तळ घातल्यामुळे हे फळबाग कशी जोपासायची असा प्रश्न ढोबळे यांना पडला आहे. हजारो रुपये खर्च करून शेतामध्ये ही दोन एकरची फळबाग जोपासली आहे. परंतु पाणी कमी पडत असल्यामुळे आणि वाढतं तापमान यामुळे केळीची फळबाग होरपळून निघत आहे. परिणामी केळीचे पाने पिवळी पडत आहेत वाळून जात आहेत, तर अनेक पान फाटली आहेत.  या वाढत्या तापमानात ही केळीची फळबाग जोपासायची असेल तर कमीत कमी आठ तास केळीला पाणी देणे गरजेचे आहे. परंतु जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे केळीला पाणी कमी पडत आहे परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पपईच्या फळबागांची जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे पपईंच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाणीच नाही. त्यामुळे पपईच्या फळबागा सुद्धा वाळून जात आहे का? झाडाला लागलेली फळे वाढत्या तापमानामुळे होरपळून जात आहेत. त्यामुळे ऐन पपई विक्रीच्या काळातच पाणीटंचाई आणि  तापमान वाढत आहे. त्यामुळे पपईच्या फळबागांना फटका बसतोय. 

परभणी जिल्ह्यात 17 टँकरने पाणी पुरवठा  

परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातलं दुसरे मोठे धरण येलदरी असताना जिंतूर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. धरण उशाला कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ जिंतूर तालुका वासियांवर आली. कारण जिंतूर तालुक्यामध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या 17 पैकी 11 टँकर जिंतूरमध्ये सुरू आहेत. 154 विंधन विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. धरणात पाणी असताना तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तर जिंतुरच्या ब्राम्हणगाव येथे विहिरी बोअर आटल्याने टँकर आणुन 80 फूट खोल विहिरीत टाकुन तिथून महिलांना लहान मुलांना पाणी भरावे लागत आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Embed widget