एक्स्प्लोर

Gaur Gopal Das : कसं कराल आयुष्य सुंदर? नवीन वर्षात सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र काय? गौर गोपाल दास म्हणाले...

Gaur Gopal Das : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते गौर गोपाल दास यांनी एबीपी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र सांगितला.

Majha Katta Gaur Gopal Das : 1 जानेवारीपासून आपल्या आयुष्यातील प्रत्येक पान कोरं आहे. त्यामुळं उद्यापासून आयुष्यातील पुस्तकात आपण चांगलं लिहू शकतो असे मत जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी व्यक्त केलं. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते गौर गोपाल दास यांनी एबीपी माझा कट्ट्यावर (Majha Katta) हजेरी लावली, यावेळी ते बोलत होते. आपलं आयुष्य हे पुस्तकासारखे आहे. आत्तापर्यंतची वर्ष ही पुस्तकातील धड्यासारखी गेली आहेत. जे गेलं त्याच्याकडे लक्ष देऊन उपयोग नसल्याचे ते म्हणाले. दररोज चांगल्या गोष्टी पाहा, त्यामुळं सकारात्मकता वाढेल असेही ते म्हणाले.

सकारात्मकता येण्यासाठी मेहनत करावी लागते

मनावर आपला ताबा असेल, तर आपल्याला साध्या साध्या गोष्टीत सुद्धा आनंद मिळतो असेही गौर गोपाल दास यांनी सांगितसे. 2023 मध्ये कितीतरी अडचणी असल्या तरी तुमची संगत महत्वाची आहे. ज्यांच्या संगतीने आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल. मित्र असे हवेत ज्यांना आपल्या अडचणी सांगता याव्यात. ज्यांच्याकडे तुम्हाला मोकळेपणानं बोलता येईल असे गौर गोपाल दास म्हणाले. सकारात्मकता आपोआप येत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी निवड करावी लागते असे गौर गोपाल दास म्हणाले. आपल्याला मनाला ट्रेंड करावं लागेल. रोज चांगल्या दोन ते तीन चांगल्या गोष्टी पाहायच्या असेही ते म्हणाले.

 मन मोकळं करण्यासाठी मित्र हवेत

आपल्याला मनातल्या काही गोष्टी बऱ्याच वेळा बाजूला काढून ठेवाव्या लागतात. नाहीतर त्याचे ओझं होतं. आपण मनामध्ये खूप साऱ्या समस्या घेऊन भटकत असतो. कित्येक वेळेला मन खुलं करुन आपल्याला बोलताही येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या काही गोष्टी कोणालाच माहित नसतात. मात्र, आपण मन हलकं केलं पाहिजे असे गौर गोपाल दास यांनी सांगितले. नकारात्मकतेकडून जर सकारात्मकता हवी असेल तर आपल्याला तीन चार चांगले मित्र हवेत. त्यांच्याकडे आपण मन मोकळ करुन बोलू शकेल. कारण आपल्या नात्यांमध्ये लोकं फरफेक्ट नसतात. त्यामुळं मित्र हवेत असे गौर गोपाल दास यांनी सांगितले. आपण सतत चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, त्यामुळं आपल्यावर असणारं प्रेशर कमी होतो असंही त्यांनी सांगितले. 

आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तिथे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आई वडील असतील मित्र असतील किंवा जिथे काम करतो तिथे असणारे लोक असतील त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं गौर गोपाल दास यांनी सांगितले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget