Curfew In Maharashtra | कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करत असल्याचं जाहीर केलं. संचारबंदी असताना राज्यातील विविध जिल्ह्यामधील परिस्थिती कशी आहे, त्याचा आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Mar 2020 06:27 PM

पार्श्वभूमी

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला...More

2. कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार, जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांवर कंपनीचं नाव बंधनकारक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, सहकार्याबद्दल केंद्र सरकारचे मानले आभार