एक्स्प्लोर

Nana Patole : देवेंद्र फडणवीसांनी जपानमधून कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळले, नाना पटोलेंची टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जपानमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केलं.

Nana Patole : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जपानमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केलं. नाफेडकडून (Nafed) कांदा खरेदी सुरु झाल्याचा दावा खोटा आहे. म्हणूनच आज चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आला असल्याचे नाना पटोले म्हणाले. कांदा निर्यात शुल्क धोरण हे शेतकऱ्यांना फायद्यासाठी नव्हे तोट्यासाठी आणल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.

नाना पटोले हे चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी कांदा निर्यात धोरणाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करणार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

कांदा निर्यात शुल्क धोरण मागे घेत नाहीत तोपर्यंत आवाज उठवणारचं

मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं असल्याचे नाना पटोले म्हणाले. कांदा निर्यात शुल्क धोरण मागे घेत नाहीत, तोवर आवाज उठवणारच असल्याचे पटोले म्हणाले. केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावे असे पटोले म्हणाले. 

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातवर तब्बल 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणारआहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणार आहे. यामुळं पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त होतेय. म्हणूनच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प असल्यानं जवळपास 45 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे यात आमचेच नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी ग्रामीण भागातून आपला माल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत. कांद्याचे लिलावही केले जात आहेत. मात्र, दर कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. नाफेडकडून दिला जाणारा दरही कमी असल्याचं नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलतांना म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Onion : नाफेडतर्फे कांदा खरेदी म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण,  स्वाभिमानीची सरकारवर जोरदार टीका

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RTE Admission : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget