एक्स्प्लोर

ज्यांच्याकडे काळा पैसा, त्यांनाच चिंता करण्याची गरज : मुख्यमंत्री

औरंगाबाद : "पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. मात्र या निर्णयामुळे कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी कायदेशीररित्या कमावलेला सगळा पैसा सुरक्षित आहे. पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच चिंता करण्याची गरज आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. 500-1000 च्या नोटा चलनातून बंद काळा पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील. काळा पैसा असणाऱ्यांनाच चिंतेची गरज मुख्यमंत्री म्हणाले की, "देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच चिंता करण्याची गरज आहे." बँका सुरु झाल्यावर अडचणी संपतील! "बँकांचे व्यवहार सुरु झाल्यावर सर्व अडचणी संपतील. परंतु सध्या चेक, क्रेडिट आणि डेबिट कार्डने कितीही रुपयांचा व्यवहार करता येईल. याशिवाय शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीतून मिळालेला पैसा वाया जाणार नाही. त्यांच्या सर्व नोटा बँकेत बदलून मिळणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही," असा दिलासाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. टोलनाक्यावर अडवणूक होणार नाही : मुख्यमंत्री टोल नाक्यावर नागरिकांची अडवणूक होणार नाही, अशी सूचना टोलवरील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. टोलवरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.एका मोठ्या ध्येयाकडे जात असताना लोकांना थोडा त्रास सहन करावा लागेस, असं पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Embed widget