एक्स्प्लोर

 Devendra Fadanvis : "सरकार येईल, कधी येणार हे डोक्यातून काढून टाका", ऑपरेशन लोटसच्या चर्चांना विराम

राज्यात काही ठिकाणी झालेल्या दंगलीला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई : आज आपल्याला सरकार विरोधात सर्व लोकांना एकत्र घेऊन लढायला हवे. सर्वांसोबत अन्याय झाला आहे त्यामुळे आपल्याला आता सर्वांना सोबत घेऊन लढायला हवे. सरकार येईल, कधी येणार हे डोक्यातून काढून टाका. सरकार येईल तो आपला बोनस समजा, आपल्याला शस्त्र घेऊन लढायचे आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ऑपरेशन लोटसच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात काही ठिकाणी झालेल्या दंगलीला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार हा अल्पसंख्यकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी विचार करून केलेला हा प्रयोग आहे असा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी संबोधित करताना ते बोलत होते

राज्यातल्या इतिहासातले सर्वात भ्रष्ट सरकार 

महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.  महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नसून 'काय ते द्यायच' म्हणजे वसुली करण्यासाठी राज्य चालवलं जातंय, अशा शब्दांत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. 

कोण होतास तू… काय झालास तू.. 

8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. ज्यावेळी हिंदूंची दुकानं जाळली गेली त्यावेळी महाविकास आघाडीचा एक तरी नेता बोलला का? मला आश्चर्य वाटतं ते संजय राऊत यांचं. मला गाण आठवतं  कोण होतास तू… काय झालास तू..  नवाब मलिकांचा तर प्रश्नच नाही. कारण ते हर्बल तंबाखू लावतात… कव्हर फायरिंग म्हणून मलिकांनी मुंबईतून पैसे दिले गेल्याचं सांगितलं. 

राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली 

देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य आहे. पण या राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वत: च्या पलिकडे पाहायला तयार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. 

Devendra Fadanvis Uncut: "निवडणुका हरलो तरी चालेल, पण...."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RPF जवान देवदुतासारखा धावला; ट्रेनमधून उतरणाऱ्या माय-लेकराचा जीव वाचला, कल्याण स्थानकावरील थरार
RPF जवान देवदुतासारखा धावला; ट्रेनमधून उतरणाऱ्या माय-लेकराचा जीव वाचला, कल्याण स्थानकावरील थरार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
भरधाव कारचे टायर फुटल्यानं भीषण अपघात, लग्नापूर्वीच तरुणीवर काळानं घाला घातला, दोन जणींचा मृत्यू, तर दोन भाऊ गंभीर
भरधाव कारचे टायर फुटल्यानं भीषण अपघात, लग्नापूर्वीच तरुणीवर काळानं घाला घातला, दोन जणींचा मृत्यू, तर दोन भाऊ गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम
Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
'प्रदेश तुमचा आणि मंचही तुमचा, ज्यांना खाज असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे' बागेश्वर बाबांकडून श्याम मानव यांना आव्हान
'प्रदेश तुमचा आणि मंचही तुमचा, ज्यांना खाज असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे' बागेश्वर बाबांकडून श्याम मानव यांना आव्हान
Congress : विधानपरिषदेसाठी काँग्रेस उमदेवार देणार असल्याच्या चर्चा, माणिकराव ठाकरेंनी दिल्लीतून महत्त्वाची अपडेट दिली, म्हणाले...
विधानपरिषदेसाठी काँग्रेस उमदेवार देणार असल्याच्या चर्चा, माणिकराव ठाकरेंकडून दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
Embed widget