एक्स्प्लोर

Sedition Law: राजद्रोहाच्या कलमाखाली टिळकांनाही झाली होती शिक्षा, असा आहे इतिहास...

Supreme Court On Sedition Law : सुप्रीम कोर्टने राजद्रोहाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे.

Supreme Court On Sedition Law : सुप्रीम कोर्टने राजद्रोहाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे. अशातच राजद्रोहाचा कलम कधी लावला जातो? राजद्रोहाचा कलम रद्द झाल्यास याचा काय परिणाम होऊ शकतो? या सर्व प्रश्नाची उत्तरे ज्येष्ठ वकील आणि छत्तीसगढ सरकारमध्ये महाधिवक्ता राहिलेले जुगलकिशोर गिल्डा यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहेत. 

काय आहे राजद्रोह कलमाचा इतिहास?

राजद्रोह म्हणजे काय असतं, याबाबत सांगताना ते म्हणाले आहेत की, राजद्रोह हा कलम 1898 सालात IPC 124 A अंतर्गत आणण्यात आले. त्या आगोदर डिफेन्स ऑफ इंडिया कायद्यांखाली राजद्रोह सारख्या कलमांतर्गत खटला चालवला जात होता. यामध्येच बाळ गंगाधर टिळक यांच्यावर 1908 राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. ज्यामध्ये बॉम्ब हायकोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. यातच या कलमाबाबत सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे. त्यानंतर टिळकांचे जजमेंट फेडरल कोर्टाकडे गेलं, सदाशिव नारायण भालेराव म्हणून जळगावातील एका व्यक्तीला राजद्रोहाच्या कलमाखाली शिक्षा देण्यात आली. त्यांचं प्रकरण सुद्धा फेडरल कोर्टासमोर गेलं. फेडरल कोर्ट म्हणजे त्यावेळचं सुप्रीम कोर्ट होत. फेडरल कोर्टाने याची व्याख्या आपल्या जजमेंटमध्ये केली आहे. 1998 मध्ये जे राजद्रोहाचं कलम अस्तित्वात आलं, याअंतर्गत शासनाविरोधात विद्रोह, तिरस्कार अथवा विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणे. बोलण्याने, लिखाणाने चिन्हांचा वापर वापर करून विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणे, दृश्य हावभावाचा उपयोग करून विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्यास हा गुन्हा दाखल करण्यात येतो.

नेहरू हे राजद्रोह कलमाच्या विरोधात होते

गिल्डा म्हणाले, याच कलमाखाली 1947 मध्ये भारत स्वातंत्र्य झाला आणि पुढे आपण राज्यघटना स्वीकारली. आज सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल म्हणाले होते की, पंडित जवाहरलाल नेहरू हे राजद्रोह कलमाच्या विरोधात होते. मात्र मला सांगावं वाटत की, केदारनाथ सिंह हे जे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. त्यांच्याविरोधात बिहारमध्ये 1951-53 सालात तत्कालीन काँग्रेस सरकारने राजद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता.      

1953 साली पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाने हे कलम घटनाबाह्य ठरलं

राजद्रोहच्या कलम विषयी अधिक माहिती देताना जुगलकिशोर गिल्डा म्हणाले की, पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाने 1953 साली हे कलम घटनाबाह्य असल्याचं ठरवलं. हे कलम घटनाबाह्य ठरवल्यानंतर कलम 19 (2) आणण्यात आलं. पुढे 1962 साली सुप्रीम कोर्टाने केदारनाथ सिह यांच्या प्रकरणातच कलम 124 A ची पुन्हा संविधानिकता तपासण्यात आली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बी.पी. सिन्हा आणि न्यायाधीश जे. आर. मुधळकर यांनी हे कलम वैध ठरवले.    

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!

व्हिडीओ

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget