एक्स्प्लोर

Kolhapur Roads PIL: कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख

कोल्हापूर शहरातील 77 रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सजग नागरिकांनी सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह.

Kolhapur Roads PIL: कोल्हापूर शहरातील (Kolhapur municipal corporation roads) गुडघाभर खड्ड्यातील रस्त्यांचा प्रश्न आता कोल्हापूर सर्किट बेंचसमोर (Kolhapur circuit bench) गेला आहे. कोल्हापुरात खड्ड्यात नव्हे, तर गुडघाभर खड्ड्यात असल्याचा पुरावे दाखवणाऱ्या 77 रस्त्यांची कुंडली या याचिकेच्या माध्यमातून सर्किट बेंचसमोर मांडण्यात आली आहे. याचिकेत ठेकेदार, शासकीय अधिकारी आणि राजकारण्यांची टक्केवारी सुद्धा अधोरेखित करण्यात आली आहे. या जनहित याचिकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील रस्ते उत्तम दर्जाचे करण्यात यावेत यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये मोठा गाजावाजा करूनही दैना झालेल्या 100 कोटी प्रकल्पातंर्गत रस्त्यांचा सुद्धा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील शाहूनगर पांजरपोळ, टाकाळा रोड, मंगळवार पेठ- मिरजकर तिकटी-रेसकोर्स नाका, फुलेवाडी- बालिंगा, देवकर पाणंद, रंकाळा यासह 77 रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत कोणाला प्रतिवादी करण्यात आलं? (Kolhapur potholes issue) 

ही जनहित याचिका उदय नारकर, भारती पवार, डॉ. रशिया पडळकर, डॉ. अनिल माने, अॅडव्होकेट सुनिता जाधव व प्रा. डॉ. तेजस्विनी देसाई यांच्यासह सजग नागरिकांमार्फत वकील असीम सरोदे यांनी (Asim Sarode petition) कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. याचिकेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. 

77 महत्त्वांच्या रस्त्यांचा याचिकेत उल्लेख (Kolhapur public interest litigation) 

असिम सरोदे यांनी सांगितले की, कोल्हापूर शहरातील (Kolhapur municipal corporation roads) 77 महत्त्वांच्या रस्त्यांचा याचिकेत उल्लेख करण्याता आला आहे. या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे ड्रेनेज व्यवस्था शास्त्रीय पद्धतीने दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी येऊन पुरस्थिती निर्माण होते. फुटपाथ नसल्याने पादचाऱ्यांचे हक्कांचे उल्लंघन केलं जात आहे. कोल्हापूरला सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते मिळावेत असे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, रस्त्यांचे शास्त्रीय पद्धतीने पॅचवर्क करण्यात यावेत, रस्ते सुरक्षा समिती नेमली नसल्यास ती नेमण्यात यावी. रस्त्यांच्या कामात जो वारंवार उल्लेख होत असतो ते राजकीय संगनमत दिसल्यास उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली असल्याचे सांगितले. 

कोल्हापूर गुडघाभर खड्ड्यात (Kolhapur potholes issue) 

कोल्हापूर शहराची रस्ते पाहून अत्यंत भीषण झाली आहे. शहरातील प्रमुख आणि कोल्हापूर शहराची ओळख असणारे चौकही गुडघाभर खड्ड्यात गेले आहेत. यामुळे वाहनधाकांसह नागरिकांचा सुद्धा जीवघेणा प्रवास सुरु आहे. महाकाय खड्डे दररोज अपघाताला निमंत्रण देत असून त्याची दाद तरी कोठे मागायची अशी स्थिती झाली आहे. कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्येही रस्त्यांची विदारक अवस्था आहे. औद्योगिक वसाहती सुद्धा  गुडघाभर खड्डया गेल्या आहेत. त्यामुळे शहरात रस्ता शोधून दाखवा, असे म्हणायची वेळ आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Gokul Election: मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Vantara on Madhuri Elephant : माधुरी पुन्हा कोल्हापुरात येणार! वनताराने सांगितलं पुढचं प्लॅनिंग; म्हणाले, आरोग्याची आणि देखभालीची जबाबदारी आमची...
माधुरी पुन्हा कोल्हापुरात येणार! वनताराने सांगितलं पुढचं प्लॅनिंग; म्हणाले, आरोग्याची आणि देखभालीची जबाबदारी आमची...

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget