एक्स्प्लोर

Majha Impact: पुणे-बंगळूर महामार्गाच्या रुंदीकरणाचा भराव थांबवला, कोल्हापूरला महापुराचा बसणार होता फटका

कोल्हापुरात येणाऱ्या महापुराला महामार्ग जबाबदार असल्याची एबीपी माझाने दाखवली  बातमी  होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने काम थांबवल्याचे ग्रामस्थांना पत्र देण्यात आले आहे.

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News)  जिल्ह्यात 2019 साली पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीनं (Panchganga River) पात्र सोडून शहराकडे धाव घेतली आणि पुढे सगळा हलकल्लोळ माजला. मात्र या सर्वाला कारणीभूत ठरणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावर रुंदीकरणाच्या दरम्यान  टाकण्यात येणारा भराव थांबवला आहे. एबीपी माझाच्या बातमीचा 24 तासाच्या आत इम्पॅक्ट झाला आहे.  भराव टाकून रुंदीकरण केलं असतं तर कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसणार   होता.

कोल्हापुरात येणाऱ्या महापुराला महामार्ग जबाबदार असल्याची एबीपी माझाने दाखवली  बातमी  होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने काम थांबवल्याचे ग्रामस्थांना पत्र देण्यात आले आहे.  महामार्गाला कमानी उभा करण्यासंदर्भातला प्रस्ताव दहा दिवसात पाठवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1300 पूरग्रस्त गावांनी भराव टाकून काम करण्यास विरोध दर्शवला होता.
कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असणारा हा पुणे-बंगळुरू महामार्ग एखाद्या धरणाच्या भिंतीप्रमाणे काम करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळी महापुराला त्या त्यावेळी त्या महामार्गाचा आवर्जून उल्लेख होतो. 

2005, 2019 आणि 2021 च्या महापुरावे 40% शहर पाण्याखाली

 पंचगंगा नदी ही कोल्हापूर शहराला वळसा घालून पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वाहते. त्याचवेळी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा हा महामार्ग भराव टाकून बांधण्यात आला. त्यामुळे नदीचे पाणी वाहून जाण्याऐवजी भरावामुळे अडवले गेले. आता या महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू झाले आणखी भराव टाकून हा महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाला अजिबात विरोध नाही मात्र कमानी उभा करून पंचगंगा नदीचे पाणी विना अडथळा पूर्वीच्या दिशेने जाईल अशी व्यवस्था करण्याची मागणी होती. या महामार्गाचा सगळ्यात पहिल्यांदा फटका कोल्हापूर शहराला बसतो. महामार्गाला अडलेलं पाणी थेट शहरात घुसतं. 2005, 2019 आणि 2021 च्या महापुरावे 40% शहर पाण्याखाली गेले होते.  शिवाय पंचगंगा नदी काठावरची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. जिल्ह्यातील 130 गावांमध्ये पाणी शिरलं.  त्यामुळेच महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कमानी बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोल्हापूर शहराला आणि जिल्ह्याला बसत असल्याचा निष्कर्ष

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा आणि पर्यटनाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडच्या दिशेने वाहत असतात. त्याचवेळी या महामार्गाचा अडथळा त्यांना निर्माण होतो. त्याचाच फटका कोल्हापूर शहराला आणि जिल्ह्याला बसत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. 2019 आणि 2021 या दोन्ही वर्षी आलेल्या महापुराच्या दरम्यान एबीपी माझाने हा मुद्दा लावून धरला होता.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget