एक्स्प्लोर

Majha Impact: पुणे-बंगळूर महामार्गाच्या रुंदीकरणाचा भराव थांबवला, कोल्हापूरला महापुराचा बसणार होता फटका

कोल्हापुरात येणाऱ्या महापुराला महामार्ग जबाबदार असल्याची एबीपी माझाने दाखवली  बातमी  होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने काम थांबवल्याचे ग्रामस्थांना पत्र देण्यात आले आहे.

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News)  जिल्ह्यात 2019 साली पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीनं (Panchganga River) पात्र सोडून शहराकडे धाव घेतली आणि पुढे सगळा हलकल्लोळ माजला. मात्र या सर्वाला कारणीभूत ठरणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावर रुंदीकरणाच्या दरम्यान  टाकण्यात येणारा भराव थांबवला आहे. एबीपी माझाच्या बातमीचा 24 तासाच्या आत इम्पॅक्ट झाला आहे.  भराव टाकून रुंदीकरण केलं असतं तर कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसणार   होता.

कोल्हापुरात येणाऱ्या महापुराला महामार्ग जबाबदार असल्याची एबीपी माझाने दाखवली  बातमी  होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने काम थांबवल्याचे ग्रामस्थांना पत्र देण्यात आले आहे.  महामार्गाला कमानी उभा करण्यासंदर्भातला प्रस्ताव दहा दिवसात पाठवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1300 पूरग्रस्त गावांनी भराव टाकून काम करण्यास विरोध दर्शवला होता.
कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असणारा हा पुणे-बंगळुरू महामार्ग एखाद्या धरणाच्या भिंतीप्रमाणे काम करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळी महापुराला त्या त्यावेळी त्या महामार्गाचा आवर्जून उल्लेख होतो. 

2005, 2019 आणि 2021 च्या महापुरावे 40% शहर पाण्याखाली

 पंचगंगा नदी ही कोल्हापूर शहराला वळसा घालून पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वाहते. त्याचवेळी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा हा महामार्ग भराव टाकून बांधण्यात आला. त्यामुळे नदीचे पाणी वाहून जाण्याऐवजी भरावामुळे अडवले गेले. आता या महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू झाले आणखी भराव टाकून हा महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाला अजिबात विरोध नाही मात्र कमानी उभा करून पंचगंगा नदीचे पाणी विना अडथळा पूर्वीच्या दिशेने जाईल अशी व्यवस्था करण्याची मागणी होती. या महामार्गाचा सगळ्यात पहिल्यांदा फटका कोल्हापूर शहराला बसतो. महामार्गाला अडलेलं पाणी थेट शहरात घुसतं. 2005, 2019 आणि 2021 च्या महापुरावे 40% शहर पाण्याखाली गेले होते.  शिवाय पंचगंगा नदी काठावरची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. जिल्ह्यातील 130 गावांमध्ये पाणी शिरलं.  त्यामुळेच महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कमानी बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोल्हापूर शहराला आणि जिल्ह्याला बसत असल्याचा निष्कर्ष

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा आणि पर्यटनाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडच्या दिशेने वाहत असतात. त्याचवेळी या महामार्गाचा अडथळा त्यांना निर्माण होतो. त्याचाच फटका कोल्हापूर शहराला आणि जिल्ह्याला बसत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. 2019 आणि 2021 या दोन्ही वर्षी आलेल्या महापुराच्या दरम्यान एबीपी माझाने हा मुद्दा लावून धरला होता.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News : प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेणं भोवलं; कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं
प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेणं भोवलं; कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण'
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार

व्हिडीओ

Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vikram Kakade Pune Vidhan Parishad Election 2026: सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
Aishwarya Shete Atta Thambvaych Kasa Marathi Play: गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
Vidhan Parishad Election 2026: 'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Embed widget