एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur Crime : कागल तालुक्यात वेदगंगा नदीवरील बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत
बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. हे सर्व यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आले होते. नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला.
![Kolhapur Crime : कागल तालुक्यात वेदगंगा नदीवरील बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत Four drowned in Bastawade bandhara on Vedganga river in Kagal taluka of kolhapur district Kolhapur Crime : कागल तालुक्यात वेदगंगा नदीवरील बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/f6f6fae337bb70f435f26d5f7889219f1715949792547736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Crime
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवर असणाऱ्या बस्तवडे बंधाऱ्यात बुडून चौघांचा दुर्दैवी अंत झाला. बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. अन्य एकाचा शोध सुरु आहे. जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगुड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वाय 17, अथणी, कर्नाटक) अशी त्यांची नाव आहेत. हे सर्व जण आणूरमध्ये यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आले होते. नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)