एक्स्प्लोर

Bhagwat Karad in Kolhapur : कोणताही नेता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विचारानुसार बदलतो, नारायण राणे हे उत्तम उदाहरण

शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही तर उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी सेना आणि हिंदुत्व सोडून गेले. शिंदे आणि भाजपची युती येणाऱ्या निवडणुकीतही कायम असेल, असे मंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे.

Bhagwat Karad in Kolhapur : मोदी हे सर्वांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकेरी शब्द वापरायला नको होते. संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता वैतागली आहे, महिलाही ते दिसताच टीव्ही बंद करा म्हणतात, अशी टीका शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. शिंदे गट आणि भाजप एकजीव युती असून शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. कोणत्याही नेता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विचारानुसार बदलतो, नारायण राणे हे उत्तम उदाहरण असल्याचेही भागवत कराड म्हणाले. 

शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही

विविध कार्यक्रमांसाठी मंत्री कराड कोल्हापुरात (Kolhapur News) आले होते. त्यांनी मंगळवारी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, खासदार संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता वैतागली आहे. ते दिसताच महिलांही आता टीव्ही बंद करा म्हणतात. शिंदे व भाजप एकजीव युती आहे. शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही तर उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी सेना आणि हिंदुत्व सोडून गेले. शिंदे आणि भाजपची युती येणाऱ्या निवडणुकीतही कायम असेल.

शेजारच्या देशांची आर्थिक परिस्थिती खराब असून प्रचंड महागाई आहे. तुलनेने भारतामध्ये महागाई फारच कमी आहे. पंतप्रधान मोदींनी देश विकसनशील केला असून अर्थव्यवस्था भक्कम असल्याचेही कराड म्हणाले. भागवत कराड यांच्या हस्ते राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि.कागल बँकेच्या मुरगूड शाखेचे उद्घघाटन करण्यात आले. कराड म्हणाले की, देशात गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजक उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदींनी जगाला विश्वास दिला आहे. देशाची आर्थिक प्रगती सुरु असून डिजिटल क्रांती झाली आहे. देश महासत्ता बनण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास गरजेचा आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येईल की नाही हा वरच्या पातळीवरीचा प्रश्न आहे. मात्र, भाजपचे एक प्रिन्सिपल आहे जो येतो त्याचे स्वागत करून आम्ही आमच्या विचारानुसार घडवतो. आम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचार बदलत नाही. कोणत्याही पक्षाचा आमच्यात आला तर आम्ही त्यांना आमच्या विचारानुसार बदलतो, केंद्रीय मंत्री नारायण राणे याचे उत्तम उदाहरण आहे, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Embed widget