एक्स्प्लोर

UPSC Extra Attempts: गेल्या वर्षी शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना अतिरिक्त संधी नाही, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांना यूपीएससीचा (UPSC) शेवटचा प्रयत्न देण्यास अडचण आली होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) एक याचिका दाखल करण्यात आली होती.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी यूपीएससीचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्यांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी यूपीएससीचा आपला शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.

गेल्या वर्षी कोरोनामुळे यूपीएससीची परीक्षा देण्यामध्ये अनेकांना अडचणी आल्या होत्या. तसेच कोरोनाच्या नियमांमुळे अनेकांना परीक्षा देता आल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना आपला शेवटचा प्रयत्न देता आला नव्हता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त संधी मिळावी अशी अनेकांनी मागणी केली होती.

Lateral Entry: मोदी सरकार करणार खासगी क्षेत्रातल्या 30 व्यक्तींची संयुक्त सचिव आणि संचालक पदावर नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी नाकारल्याने याचा परिणाम जवळपास 20 हजार विद्यार्थ्यांवर पडणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर 2020 साली यूपीएससीची परीक्षा घेण्यात आली होती.

अशा विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त प्रयत्न मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यावर निवेदन द्यायला सांगितलं होतं. सुरुवातीला या अशी एक संधी नाकारणाऱ्या केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्रक सादर करताना अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यायला सरकारची हरकत नसल्याचं सांगितलं होतं.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुरु होती. आम्ही ही याचिका फेटाळतो असे या खंडपीठातील एक न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांनी सांगितलं.

UPSC Exam 2021: गेल्या वर्षी UPSC चा शेवटचा प्रयत्न देणाऱ्यांना आणखी एक संधी मिळणार, केंद्र सरकार सकारात्मक

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget