एक्स्प्लोर

Seema Haider: सीमा हैदरवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध? वकीलांचा मोठा दावा, काळ्या जादूचा संदर्भ देत म्हणाले, 'ती कट्टर सनातनी...'

Seema Haider: एका तरुणाने सीमा हैदरच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता, या प्रकरणात सीमा हैदर यांचे वकील एपी सिंह यांनी दावा करत पाकिस्तानमध्ये सीमाविरुद्ध कट रचला जाऊ शकतो, असं म्हटलं आहे.

Seema Haider: ग्रेटर नोएडा येथील सीमा हैदरच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर, तिचे वकील एपी सिंह यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेला कट रचल्याचं म्हटलं आहे आणि दावा केला आहे की, पाकिस्तानमध्ये सीमाविरुद्ध कट रचला जाऊ शकतो. पाकिस्तानहून आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तरूणाने जबरदस्तीने सीमा आणि सचिन यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, जेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्याने 'काळ्या जादूच्या' प्रभावाखाली असल्याचा दावा केला. आता या प्रकरणावर सीमाचे वकील एपी सिंह यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि संपूर्ण घटनेला कट रचल्याचं म्हटलं आहे.

सीमावरील हल्ला हा एका व्यक्तीचा कट नसून तो..

व्हिडीओमध्ये सीमाचे वकील एपी सिंह म्हणाले की, सीमा हैदर ही एक कट्टर सनातनी महिला बनली आहे आणि ती हिंदू धर्माच्या रीतिरिवाजांचे पूर्णपणे पालन करते. त्याचबरोबर सीमाच्या वकीलांनी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनावर विश्वास व्यक्त केला आहे. वकील एपी सिंह यांच्या मते, सीमावरील हल्ला हा एका व्यक्तीचा कट नसून तो एका कटाचा भाग असू शकतो, जो पाकिस्तानात किंवा भारतातील अशा लोकांनी रचला आहे ज्यांना सीमा आणि तिचा पती सचिन आवडत नाहीत.

हा एक सुनियोजित कट

सीमाचे वकील एपी सिंह यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण हा फक्त एक मोहरा असू शकतो, ज्याला कोणीतरी येथे पाठवले आहे. त्याचबरोबर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सीमा हैदर कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही. सीमा आता पूर्ण सनातनी झाली आहे आणि सर्व सण आणि परंपरा पाळत आहे. हा एक सुनियोजित कट आहे. अटक झाल्यानंतर आरोपी तरुणाने काळ्या जादूबद्दल सांगितलं. सीमाच्या घरी पोहोचलेल्या त्या तरूणाने ज्या पद्धतीने काळ्या जादूबद्दल वक्तव्य केलं ते पोलिसांसाठी गोंधळात टाकणारे आहे.

एपी सिंह पुढे म्हणाले की, सीमा हैदर पूर्णपणे सनातनी झाली आहे. ती एक कट्टर हिंदू बनली आहे आणि हिंदू धर्मात काळ्या जादूला स्थान नाही. सीमा हैदर काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाहीत, परंतु त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सीमा हैदर सनातन धर्माचे सर्व सण साजरे करत आहे, या गोष्टीचा तिच्यावर अजिबात परिणाम होणार नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पोलिस सर्व पैलू तपासत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Embed widget