एक्स्प्लोर

PM Modi : पंतप्रधान मोदींची तरुणांना मोठी भेट! 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच; अमृत कलश यात्रेचा समारोप

Mera Yuva Bharat : पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच केलं आहे. पंतप्रधानांनी दिवाळी पूर्वी देशातील युवांना मोठी भेट दिली आहे.

PM Modi Launched Mera Yuva Bharat Portal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवाळीपूर्वी तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधानांनी 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच केलं आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी हे पोर्टल लाँच केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबरला दिल्लीतील मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात 'मेरा युवा भारत पोर्टल' व्हर्च्यूअली (Virtually) लाँच केलं. 'माती मेरा देश' मोहिमेचा समारोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे अमृत कलशात माती अर्पण केली.

मेरा युवा भारत पोर्टल सुरू

'मेरा युवा भारत'बाबत पंतप्रधान रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात म्हणाले होते की, 'मेरा युवा भारत' भारतातील तरुणांना विविध राष्ट्र निर्माण कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल. विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.

मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जेव्हा हेतू चांगला असतो आणि राष्ट्राची भावना प्रथम सर्वोपरी असते, तेव्हाच परिणाम सर्वोत्तम असतात. 'आझादी का अमृत महोत्सव' दरम्यान, भारताने अनेक ऐतिहासिक कामगिरी केली. 'आझादी का अमृत महोत्सवा' दरम्यान देशाने राजपथ ते कर्तव्यपथ हे अंतर कापलं"

'मेरी माती मेरा देश' मोहिम काय आहे?

'मेरी माती, मेरा देश' मोहीम ही सर्वोच्च बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली आहे. स्वदेशी प्रजातींची लागवड आणि अमृत वाटिकe विकसित करणे, स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. यादरम्यान पीएम मोदी अमृत कलश यात्रेच्या समारोपात सहभागी झाले. आझादी का अमृत महोत्सवाचा समारोप समारंभही या कार्यक्रमात पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी 'कर्तव्य पथ'वर ठेवलेल्या भारत कलशला आदरांजली वाहिली आणि अमृत वाटिका आणि मातीपासून बनवलेल्या अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी केली.

'मेरी माती, मेरा देश' मोहीम ही त्या सैनिकांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. या मोहिमेमध्ये स्वदेशी प्रजातींची लागवड आणि अमृत वाटिक विकसित करणे, यासोबतच स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.

काय आहे अमृत कलश यात्रा?

'मेरी माती मेरा देश' मोहिमेत अमृत कलश यात्रेचाही समावेश आहे. अमृत ​​कलश यात्रेसह 6 लाखांहून अधिक गावे आणि शहरी भागातील माती आणि तांदळाचे धान्य राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आणण्यात आलं आहे. मंत्रालयाने सांगितलं की, या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान देशातील तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आलं. 

2.63 लाख अमृत वाटिका

'मेरी माती, मेरा देश मोहिमेअंतर्गत देशभरात 2 लाखांहून अधिक 'वीर का वंदन' कार्यक्रम आयोजित करण्यात आले होत. यावेळी स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले. त्याशिवाय 2.36 कोटींहून अधिक देशी रोपांची लागवड करण्यात आली. तसेच, वसुधा वंदन थीम अंतर्गत देशभरात 2.36 लाख अमृत वाटिका तयार करण्यात आल्या. तसेच 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2.3 लाखांहून अधिक शिलास्मारक बांधण्यात आले आहेत. यावेळी, 4 कोटींहून अधिक सेल्फी अपलोड केले गेले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PM Modi : पंतप्रधान मोदींकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांना पुष्पांजली, गुजरातसाठी 5950 कोटींची भेट

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget