एक्स्प्लोर

युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?

भारताच्या हवाई दलानं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील एकूण 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. या एअर स्ट्राईकद्वारे भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. 

Operation Sindoor:  भारतानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानातील 5 आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 4 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख केले. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 48 लोक जखमी आहेत. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला 15 दिवसांनंतर घेतला आहे. 

इस्त्रायलनं भारतानं केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्त्रायलचे राजदूत म्हणाले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं आहे. दुसरीकडे चीननं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. सध्या भारत पाक सीमेवर तणाव वाढलेला आहे.जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर चीन शिवाय पाकिस्तानच्या बाजूनं कोण जाऊ शकतं?  

चीनचा पाकिस्तानला पुन्हा पाठिंबा

भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर चीन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थनसाठी पुढं आला. चीननं भारताच्या एअर स्ट्राईकवर चिंता व्यक्त केली. भारताकडून करण्यात आलेली सैन्य कारवाई खेदजनक असल्याचं चीननं म्हटलं. सद्यस्थितीमुळं चिंतीत असल्याचं चीननं म्हटलं. दोन्ही देशांनी संयम दाखवावा आणि प्रश्न आणखी गुंतागुंतीचा करु नका, असं चीननं म्हटलं.  

तुर्की पाकिस्तानच्या समर्थनार्थ

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर तुर्कीनं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. तुर्कीच्या राजदूतांनी भारताचे एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं. यापुढं जात त्यांनी निर्देोष लोकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तुर्कीनं म्हटलं की काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानं आणि काश्मीरच्या लोकांच्या इच्छेवर सोडवण्यात यावा. 

अझरबैझान पाकिस्तानसोबत  

ऑपरेशन सिंदूरनंतर अझरबैझानच्या विदेश मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या सैन्य हल्ल्याचा निषेध करतो असं म्हटलं गेलं आहे. ज्यामध्ये नागरिक जखमी झाले किंवा काही जणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये एकूण 26  जणांचा मृत्यू झाला होता. या नंतर भारताकडून पाकिस्तानला कधी उत्तर दिलं जाणार याची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत. 

भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये न जाता दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारतानं पुन्हा एकदा दहशतवादापुढं झुकणार नसल्याचं दाखवून दिलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं जगाला देखील ठाम संदेश दिला आहे. भारताच्या सुरक्षा दलांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची रडारड सुरु झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Embed widget