एक्स्प्लोर

24 September In History : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आपले अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले, 24 सप्टेंबर आहे या घटनांचा साक्षीदार

On This Day In History : 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. 

24 September In History : अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात मोठ्या यशाचा आजचा दिवस आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत पोहोचण्याचे भारताचे प्रयत्न गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यशस्वी झाले नाहित. परंतु हा महिना अंतराळ क्षेत्रात भारताच्या यशासह मैलाचा दगड ठरेल. 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. भारताने आशियातील दोन दिग्गज चीन आणि जपानला मागे टाकले. कारण हे दोन्ही देश त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेत यशस्वी झाले होते.
 
 1726 : ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला 
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली. ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षे दिली होती. नंतर कंपनीने भारतातील जवळजवळ सर्व क्षेत्रांवर आपले लष्करी आणि प्रशासकीय नियंत्रण स्थापित केले. 1858 मध्ये कंपनीचे विलीनीकरण झाले. त्यानंतर भारतावर ब्रिटीश राजवट आली. त्याआधी 24 सप्टेंबर 1726 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आले. 

1859  : धुंडू पंत उर्फ ​​नाना साहेब यांचे निधन 
नाना साहेबांचा जन्म वेणुग्राम येथील माधवनारायण राव यांच्या घरी 1824 साली झाला. त्यांचे वडील पेशवा बाजीराव द्वितीय यांचे भाऊ होते. पेशव्यांनी नानाराव यांना आपला दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले आणि त्याच्या शिक्षणाची व दीक्षा घेण्याची पुरेशी व्यवस्था केली. त्यांना हत्ती, घोडा, तलवार आणि बंदुकी कशी चालवायची हे शिकवण्यात आले आणि त्यांना अनेक भाषांचे चांगले ज्ञानही देण्यात आले. 1857 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाचे ते शिल्पकार होते. त्यांचे मूळ नाव धोंडूपंत होते. स्वातंत्र्यलढ्यात नाना साहेबांनी कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध नेतृत्व केले. 

1861 : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मॅडम भिखाजी रुस्तम कामा यांचा जन्म

भिखाजी रुस्तम कामा किंवा मादाम कामा यांचे नाव भारतीय इतिहासात अजरामर आहे. जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या गाथा गायल्या जातील तेव्हा भिखाजी कामा यांचे नाव येईल. भिखाजी रुस्तम कामा या भारतीय वंशाच्या फ्रेंच नागरिक असल्या तरी भारताच्या स्वातंत्र्यात त्यांचे योगदान कोणत्याही भारतीयापेक्षा कमी नव्हते. भिखाजी रुस्तम कामा यांनी जगातील विविध देशांना भेटी देऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.

 1990 : पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली 
नाटोला विरोध म्हणून सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालील पूर्व युरोपीय देशांच्या युतीने 1955 मध्ये वॉर्सा करारावर स्वाक्षरी केली. सोव्हिएत युनियन, पोलंड, पूर्व जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि बल्गेरिया या देशांचा यामध्ये समावेश होता.  नाटोमध्ये सामील असलेल्या देशांचा मुकाबला करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. परंतु, 24 सप्टेंबर 2004 रोजी पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली. 

 2004 : वादळानंतर हैतीमध्ये आलेल्या पुरात किमान 1,070 लोकांचा मृत्यू झाला 
 हैतीमध्ये 2004 साली आलेल्या वादळामुळे हाहाकार उडाला होता. या वादळानंतर आलेल्या पुरात तब्बल 1,070 जणांना प्राण गमवावे लागले होते. 
 
 2014 : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आपले अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले 
 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. भारताने आशियातील दोन दिग्गज चीन आणि जपानला मागे टाकले. कारण हे दोन्ही देश त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेत यशस्वी झाले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill : सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
BJP : भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी

व्हिडीओ

Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
BJP : भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
PhysicsWallah : फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?
Vidhan Parishad : कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
Embed widget