एक्स्प्लोर

24 September In History : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आपले अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले, 24 सप्टेंबर आहे या घटनांचा साक्षीदार

On This Day In History : 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. 

24 September In History : अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात मोठ्या यशाचा आजचा दिवस आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत पोहोचण्याचे भारताचे प्रयत्न गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यशस्वी झाले नाहित. परंतु हा महिना अंतराळ क्षेत्रात भारताच्या यशासह मैलाचा दगड ठरेल. 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. भारताने आशियातील दोन दिग्गज चीन आणि जपानला मागे टाकले. कारण हे दोन्ही देश त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेत यशस्वी झाले होते.
 
 1726 : ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला 
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली. ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षे दिली होती. नंतर कंपनीने भारतातील जवळजवळ सर्व क्षेत्रांवर आपले लष्करी आणि प्रशासकीय नियंत्रण स्थापित केले. 1858 मध्ये कंपनीचे विलीनीकरण झाले. त्यानंतर भारतावर ब्रिटीश राजवट आली. त्याआधी 24 सप्टेंबर 1726 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आले. 

1859  : धुंडू पंत उर्फ ​​नाना साहेब यांचे निधन 
नाना साहेबांचा जन्म वेणुग्राम येथील माधवनारायण राव यांच्या घरी 1824 साली झाला. त्यांचे वडील पेशवा बाजीराव द्वितीय यांचे भाऊ होते. पेशव्यांनी नानाराव यांना आपला दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले आणि त्याच्या शिक्षणाची व दीक्षा घेण्याची पुरेशी व्यवस्था केली. त्यांना हत्ती, घोडा, तलवार आणि बंदुकी कशी चालवायची हे शिकवण्यात आले आणि त्यांना अनेक भाषांचे चांगले ज्ञानही देण्यात आले. 1857 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाचे ते शिल्पकार होते. त्यांचे मूळ नाव धोंडूपंत होते. स्वातंत्र्यलढ्यात नाना साहेबांनी कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध नेतृत्व केले. 

1861 : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मॅडम भिखाजी रुस्तम कामा यांचा जन्म

भिखाजी रुस्तम कामा किंवा मादाम कामा यांचे नाव भारतीय इतिहासात अजरामर आहे. जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या गाथा गायल्या जातील तेव्हा भिखाजी कामा यांचे नाव येईल. भिखाजी रुस्तम कामा या भारतीय वंशाच्या फ्रेंच नागरिक असल्या तरी भारताच्या स्वातंत्र्यात त्यांचे योगदान कोणत्याही भारतीयापेक्षा कमी नव्हते. भिखाजी रुस्तम कामा यांनी जगातील विविध देशांना भेटी देऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.

 1990 : पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली 
नाटोला विरोध म्हणून सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालील पूर्व युरोपीय देशांच्या युतीने 1955 मध्ये वॉर्सा करारावर स्वाक्षरी केली. सोव्हिएत युनियन, पोलंड, पूर्व जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि बल्गेरिया या देशांचा यामध्ये समावेश होता.  नाटोमध्ये सामील असलेल्या देशांचा मुकाबला करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. परंतु, 24 सप्टेंबर 2004 रोजी पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली. 

 2004 : वादळानंतर हैतीमध्ये आलेल्या पुरात किमान 1,070 लोकांचा मृत्यू झाला 
 हैतीमध्ये 2004 साली आलेल्या वादळामुळे हाहाकार उडाला होता. या वादळानंतर आलेल्या पुरात तब्बल 1,070 जणांना प्राण गमवावे लागले होते. 
 
 2014 : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आपले अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले 
 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. भारताने आशियातील दोन दिग्गज चीन आणि जपानला मागे टाकले. कारण हे दोन्ही देश त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेत यशस्वी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget