एक्स्प्लोर

मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर 3 वर्षात तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च

गेल्या साडेतीन वर्षात मोदी सरकारनं केवळ जाहिरातबाजीवर तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली : गेल्या साडेतीन वर्षात मोदी सरकारनं केवळ जाहिरातबाजीवर तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च केले आहेत. ग्रेटर नोएडामध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते रामवीर तन्वर यांनी त्यासाठी अर्ज केला होता. यातून ही बाब समोर आली आहे. केंद्राच्या माहितीनुसार, सरकारने इलेक्ट्रॉनिक मीडिया, कम्युनिटी रेडिओ, एसएमएस यावर 1 हजार 656 कोटी रुपये खर्च केले.तर प्रिंट मीडियातील जाहिरातींवर केंद्रानं 1 हजार 698 कोटी रुपये खर्च केले. त्याशिवाय होर्डिंग्स, पोस्टर्स, बुकलेट, कॅलेंडर्स यावर 399 कोटी रुपये खर्च केले. मोदी सरकारनं जाहिरातींवर खर्च केलेला पैसा हा काही मंत्रालयांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त असल्याचं बोललं जात आहे. कारण, जून 2014 ते ऑगस्ट 2016 अशा दोन वर्षात केंद्रानं नरेंद्र मोदींच्या इमेज मेकओव्हरसाठी 1 हजार 100 कोटी रुपये खर्च केले. तर 2015 या एका वर्षात ‘मन की बात’ कार्यक्रमाची पेपरमध्ये जाहिरात करण्यासाठी साडेआठ कोटी खर्च झाले. दरम्यान, 2015 मध्ये दिल्लीतल्या आम आदमी पक्षाने आपल्या सरकारच्या कामांची माहिती दिल्लीकरांना देण्यासाठी जाहिरातबाजीवर 529 कोटी रुपये खर्च केले होते. पण  यावरुन काँग्रेस आणि भाजपने आपवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, मोदी सरकारनेही तीन वर्षात जाहिरातबाजीवर 3 हजार 755 कोटी रुपयांची उधळण केल्याने, सरकारची जाहिरातबाजी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Embed widget