एक्स्प्लोर

Mann Ki Baat 100th Episode: 'मन की बात' कार्यक्रम माझ्या मनाची अध्यात्मिक यात्रा : पंतप्रधान मोदी

Mann Ki Baat 100th Episode: 'मन की बात'चा आज शंभरावा भाग. मोदी म्हणाले, हा कार्यक्रम म्हणजे, माझ्या मनाची अध्यात्मिक यात्रा.

Mann Ki Baat 100th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग आहे. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं. 

शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्रं वाचून माझं मन भावूक झालं. मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझं अभिनंदन केलं, पण खरे अभिनंदनाचे पात्र मन की बातचे श्रोते आहेत. पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, मला तुमच्या सर्वांची हजारो पत्रं आली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी जास्तीत जास्त पत्रं वाचण्याचा प्रयत्न केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आठवण सांगितली. ते म्हणाले, 3 ऑक्टोबर 2014 हा विजया दशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून विजया दशमीच्या दिवशी 'मन की बात'चा प्रवास सुरू केला. विजया दशमी म्हणजेच, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, 'मन की बात' हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे. असाच एक सण, जो दर महिन्याला येतो, ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो.

'मन की बात'मुळे जनआंदोलन उभं राहिलं : पंतप्रधान मोदी 

मन की बातच्या माध्यमातून जनआंदोलन सुरू झालं. 'मन की बात'शी संबंधित विषय जनआंदोलन बनला. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचं मिशन मन की बातनंच सुरू झालं. आपले भारतीय श्वान म्हणजेच, देशी श्वानांबाबत जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बातने झाली. यासोबतच गरीब आणि लहान दुकानदारांशी भांडण न करण्याची मोहिम सुरू करण्यात आली होती. अशाप्रकारे प्रत्येक समाजात परिवर्तनाचं कारण मन की बात बनली. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat: 'मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्यासारखे बलिदान...', संग्राम भंडारेंंच्या नथुराम गोडसे व्हावं लागेल या वक्तव्यावर थोरातांचं उत्तर
'मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्यासारखे बलिदान...', संग्राम भंडारेंंच्या नथुराम गोडसे व्हावं लागेल या वक्तव्यावर थोरातांचं उत्तर
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो, पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईकरांनो, पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Heavy Rain Mithi River: मिठी नदीने धाकधूक वाढवली, कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
मिठी नदीने धाकधूक वाढवली, कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
मोठी बातमी ! राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, मोठी पडझड, लोकांचं स्थलांतर ; गिरीश महाजनांची माहिती
मोठी बातमी ! राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, मोठी पडझड, लोकांचं स्थलांतर ; गिरीश महाजनांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat: 'मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्यासारखे बलिदान...', संग्राम भंडारेंंच्या नथुराम गोडसे व्हावं लागेल या वक्तव्यावर थोरातांचं उत्तर
'मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्यासारखे बलिदान...', संग्राम भंडारेंंच्या नथुराम गोडसे व्हावं लागेल या वक्तव्यावर थोरातांचं उत्तर
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो, पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईकरांनो, पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Heavy Rain Mithi River: मिठी नदीने धाकधूक वाढवली, कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
मिठी नदीने धाकधूक वाढवली, कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
मोठी बातमी ! राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, मोठी पडझड, लोकांचं स्थलांतर ; गिरीश महाजनांची माहिती
मोठी बातमी ! राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, मोठी पडझड, लोकांचं स्थलांतर ; गिरीश महाजनांची माहिती
B Sudarshan Reddy : ' एनएडीच्या सर्व पक्षांनी देखील मला पाठिंबा द्यावा...' विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर होताच बी. सुदर्शन रेड्डी यांची पहिली प्रतिक्रिया   
'एनडीएच्या सर्व पक्षांनी देखील मला पाठिंबा द्यावा...' उमेदवारी जाहीर होताच बी. सुदर्शन रेड्डी यांचं आवाहन 
Mumbai Heavy Rain: कुर्ल्यात रस्त्यावर पाच फूट पाणी, एलबीएस रोड बंद; मिठी नदीने धोकादायक पातळी गाठल्याने एनडीआरएफ दाखल
कुर्ल्यात रस्त्यावर पाच फूट पाणी, एलबीएस रोड बंद; मिठी नदीने धोकादायक पातळी गाठल्याने एनडीआरएफ दाखल
Indian Railway Rule: रेल्वे लागू करणार विमान प्रवासाचा नियम, मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणं महागात पडणार, रेल्वे दंड आकारणार
रेल्वे लागू करणार विमान प्रवासाचा नियम, मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणं महागात पडणार, रेल्वे दंड आकारणार
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, पुणेकर वैतागले
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, पुणेकर वैतागले
Embed widget