एक्स्प्लोर

Indian Coast Guard Day 2022 : 45 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाला पंतप्रधानांकडून शुभेच्छा

Indian Coast Guard Day 2022 : इंडियन कोस्ट गार्ड दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तटरक्षक दलाला शुभेच्छा देऊन त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले आहे.

Indian Coast Guard Day 2022 : भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard Day) 46 व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. भारतीय लष्करी जवान स्वत:चा जीव धोक्यात ठेवून सागरी किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी अतुलनीय कामगिरी बजावतात. याच त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तटरक्षक दलाला शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांनी ट्वीट करत असं म्हटलं आहे की, भारतीय तटरक्षक परिवाराला त्यांच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. "आमचे कोस्ट गार्ड हे व्यावसायिकांचे उत्कृष्ट संघ आहे, जे आमच्या किनार्‍यांचे स्थिरपणे संरक्षण करतात आणि मानवतावादी प्रयत्नांमध्येही आघाडीवर असतात." असे म्हणत त्यांनी कौतुक केले आहे. 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Atul Shah) यांनी, संस्थेच्या जवानांचे भारतीय किनारे सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय वचनबद्धतेबद्दल कौतुक केले."त्यांच्या स्थापना दिनानिमित्त, मी आमच्या धाडसी भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा देतो. भारतीय किनारे सुरक्षित करण्यासाठी, समुद्रातील मानवी जीवन वाचवण्यासाठी आणि आमच्या सागरी जैवविविधतेचे जतन करण्याच्या त्यांच्या अतुलनीय बांधिलकीला आम्ही सलाम करतो. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister of IndiaRajnath Singh) यांनी म्हटले आहे की, मला हे लक्षात घेता आनंद होत आहे की, भारतीय तटरक्षक दल 1 फेब्रुवारी 2022 रोजी 45 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारतीय तटरक्षक दल भारताच्या सागरी क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले एक शक्तिशाली सागरी दल म्हणून स्वत:ला ठामपणे प्रस्थापित केले आहे. पुढे ते म्हणाले, आज भारतीय किनारपट्टी गार्ड हे जगातील सर्वात मान्यताप्राप्त समकालीन तटरक्षक दलांपैकी एक आहे. 

 

Indian Coast Guard Day 2022 : 45 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाला पंतप्रधानांकडून शुभेच्छा

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे. 1978 साली, 18 ऑगस्ट रोजी तटरक्षक कायदा, 1978 द्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु एक वर्षाच्या आधी म्हणजेच 1977 मध्ये, 1 फेब्रुवारीला आणीबाणीमुळे, तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो. 

 

Indian Coast Guard Day 2022 : 45 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाला पंतप्रधानांकडून शुभेच्छा

संबंधित बातमी :

Indian Coast Guard दिन म्हणजे नेमकं काय? आणि तो का साजरा करतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Delimitation Bill : सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget