एक्स्प्लोर

निवडणुकीपूर्वी लोकसभेतल्या मोदींच्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेवटचे भाषण केले. या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेवटचे भाषण केले. या भाषणात त्यांनी गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संरक्षण विभागांतीव व्यवहारांबाबत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप केले. 1. आगामी निवडणुकासांठी सर्व विरोधकांना शुभेच्छा, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचं स्वागत 2. आम्ही जगाला मेक इन इंडियाची ताकद दाखवली, त्यामुळे भारत हा जगातला दूसरा सर्वात मोठा स्टील प्रोड्यूसर झाला आहे 3. भारत आता जगातला चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर झाला आहे. हे मेक इन इंडियाचं यश आहे 4. मेक इन इंडियामुळे जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट भारतात उपलब्ध आहे, त्यामुळे जगात इंटरनेटचा सर्वाधिक वापर भारतात केला जात आहे 5. काँग्रेस देशातल्या न्यायसंस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, काँग्रेकडून महाभियोगाची धमकी दिली जाते, काँग्रेसकडून योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले जाते 6. काँग्रेसने लष्कर प्रमुखांना गुंडांची उपमा दिली, योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले 7. देशवासियांनी न्यायसंस्थेवर विश्वास ठेवावा, आपला निवडणूक आयोग जगासाठी उत्तम उदाहरण आहे आहे, त्यामुळे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा 8. गेल्या साडेचार वर्षात आम्ही देशभरात 13 कोटी गॅस कनेक्शन दिले, उज्वला योजना 6 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचली 9. काँग्रेसने 55 वर्षात 50 टक्के लोकांची बँक खाती उघडली, आम्ही 5 वर्षात 100 टक्के लोकांना बँक खाती उघडून दिली 10. जेव्हा महाभेसळ (महागठबंधन)असलेलं सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते, आमचं सरकार बहुमत असलेलं सरकार आहे, त्यामुळे आमचे सरकार देशवासियांसाठी आहे 11. काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करत आलं आहे, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली 12. जब कभी झूठ की बस्ती में सच को तडपते देखा है| तब मैने अपने भीतर किसी बच्चे को सिसकते देखा है| माझी अवस्था सध्या या कवितेसारखी झाली आहे 13. काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत, 2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले 14. देशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा, काँग्रेसने जवानांना कमजोर केलं 15. काँग्रेसमुक्त भारत ही माझी घोषणा नाही, मी तर महात्मा गांधींची इच्छा पूर्ण करत आहे 16. नोटबंदीमुळे बेनामी कंपन्यांचा पर्दाफाश झाला, 3 लाख बेनामी कंपन्या बंद पडल्या, बेनामी संत्तीची प्रकरणं समोर आली, अजूनही अशी प्रकरणं समोर येत आहेत 17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये सहभाही होणे म्हणजे आत्महत्येसमान आहे 18. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं तेव्हा महागाई होती, परंतु गेल्या साडेचार वर्षांपासून महागाईचा दर केवळ 4 टक्के आहे, मध्यमवर्गीयांना आमच्या सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला 19. जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या, 99 टक्के वस्तूंवर 18 टक्यांपेक्षा कमी जीएसटी आहे 20. दुधावर कर लावणाऱ्या काँग्रेसने जीएसटीबाबत बोलू नये, जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या आहेत 21. गेल्या 100 दिवसांत 11 लाख लोकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला आहे, 100 रुपयांचं औषध आता केवळ 30 रुपयांत उपलब्ध आहे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget