एक्स्प्लोर

मुंबईतलं पिण्याचं पाणी सर्वात शुद्ध, तर दिल्लीतील पाणी सर्वात अशुद्ध

पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेबाबत देशभरातून खास करुन देशाची राजधानी दिल्लीतून अधिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत बीआयएसने (द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड) पडताळणी केली.

मुंबई : देशभरातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत नेहमी चर्चा होत असते. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत अनेकदा शंका व्यक्त केली जाते. मात्र मुंबईतील पाणी पिण्यासाठी सर्वात शुद्ध असल्याचं विविध चाचण्यांमध्ये सिद्ध झालं आहे. पिण्याच्या पाण्याबाबत इंडियन स्टँडर्ड ब्युरोकडून करण्यात आलेल्या चाचणीनंतर मुंबईतील पाणी हे 20 शहरांच्या रँकिंगमध्ये शुद्धतेच्या तुलनेत अव्वल क्रमांकावर आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचं पाणी पिण्यासाठी आधिक योग्य असल्याचं रँकिंगमध्ये समोर आलं आहे.

देशभरातून पिण्याच्या पाण्याच्या समस्या समोर येत असताना द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (BIS) ने प्रमुख 20 शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चाचणी करण्याचं ठरवलं. या शहरांमधील पाण्याच्या चाचण्याचा अहवाल आता समोर आला आहे. याबाबत आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेबाबत देशभरातून खास करुन देशाची राजधानी दिल्लीतून अधिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत बीआयएसने पडताळणी केली. विविध 10 निकषांवर ही पडताळणी करण्यात आली. यामध्ये देशातील विविध 20 राज्यांचा राजधानींचा यामध्ये समावेश होता. गांधीनगर, मुंबई, दिल्ली, पाटणा, कोलकाता, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांचा यामध्ये समावेश होता. जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व भारत सोडून महत्वाच्या सर्वच शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची पडताळणी करण्यात आली.

यामध्ये मुंबईत सर्वात शुद्ध पाणी नळाद्वारे येत असल्याच अहवालात समोर आलं आहे. तर विकसित राज्य असलेल्या गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नळाद्वारे येत असलेलं पाणीही अशुद्ध असल्याचे समोर आलं आहे. त्या खालोखाल पाटणामध्ये उपलब्ध असलेलं मातीमिश्रित पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. देशात प्रत्येक घरात 2024 पर्यत पिण्याच्या नळाद्वारे शुद्ध , स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

शुद्ध पाण्याच्या बाबतीत कुठलं शहर कोणत्या स्थानावर?

1. मुंबई 2 हैदराबाद 3. भुवनेश्वर 4. रांची 5. रायपूर 6. अमरावती 7. शिमला 8. चंदीगढ 9. त्रिवेंद्रम 10. पाटणा 11. भोपाळ 12. गुवाहाटी 13. बंगळुरु 14. गांधीनगर 15. लखनौ 16 जम्मू 17. जयपूर 18. देहरादून 19. चेन्नई 20. कोलकाता 21. दिल्ली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार
दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार
अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?
अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?

व्हिडीओ

Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
Ashok Kharat Vihir Vastav 275 : जिथे नागाचं भय दाखवलं, तीरहस्यभेद करणारी खरातची विहीर : वास्तव 275
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Devendra Fadnavis : राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये वर्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Embed widget