एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले, 2 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने CASO म्हणजेच कार्डन अँड सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कर, हिज्ब आणि जैशचे टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला आतापर्यंत यश आले आहे.

श्रीनगर (जम्मू काश्मीर) : जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी चार ठिकाणी दहशतवादी घटना घडल्या आहेत. पुलवामा, साम्बुरा गाव, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये दहशतवादी घुसले असून, काही ठिकाणी हल्लेही केले. पहिली घटना : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची चकमक झाली. यात दोन भारतीय जवान शहीद झाले, तर एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. दुसरी घटना : श्रीनगरपासून 17 किलोमीटर दूर असणाऱ्या पम्पोरमधील सांबुरा गावात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली असून, भारतीय जवानांनी तिथेही सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. तिसरी घटना : अनंतनागमध्ये CRPF च्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक भारतीय जवान जखमी झाला आहे, तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. चौथी घटना : कुपवाडामध्ये SSP ऑफिसजवळ ग्रेनेड मिळाल्याने खळबळ माजली. सुरक्षारक्षकांनी ग्रेनेड जप्त केले आहेत. भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन CASO' काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने CASO म्हणजेच कार्डन अँड सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कर, हिज्ब आणि जैशचे टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला आतापर्यंत यश आले आहे. गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या सात महिन्यात सरासरी प्रत्येक दिवशी एका तरी दहशतवादी कारवाई झाली आहे. मात्र दहशतावाद्यांच्या कारवायांना भारतीय सैन्यानेही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसातील दहशतवादी घटना - जम्मू काश्मीरमधीलअनंतनागमध्ये  काल (गुरुवार) सुरक्षारक्षकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. - 29 ऑक्टोबर रोजी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांविरोधात चकमक झाली. यात जम्मू काश्मीर पोलिसांच्या SOG चा एक जवान शहीद झाला. - 13 ऑक्टोबर रोजी पुलवामातील लिटर गावात भारतीय सैन्याच्या ऑपरेशनदरम्यान लष्करच्या दोन टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या

Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget