एक्स्प्लोर

पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी

मुंबई संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांचे कल हाती आले आहेत. बहुतेक ठिकाणी एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच निकाल लागला.   पाच राज्यांचा निकाल   प. बंगाल (एकूण 294) : तृणमूल काँग्रेस: 211, डावी आघाडी - (डावे 32 + काँग्रेस 44), भाजप: 3, अन्य: 4   तामिळनाडू (एकूण 234):  जयललिता (एआयएडीएमके) +: 134, करुणानिधी + काँग्रेस =97 (डीएमके 89, काँग्रेस 8)  भाजप: 0, अन्य: 1   आसाम (एकूण 126) : भाजप 60 + एजीपी 14 +बीपीएफ 12 = 86, काँग्रेस+: 26, AIUDF: 13, अन्य: 1   केरळ (एकूण 140) - डावी आघाडी+: 85, काँग्रेस+: 46, भाजप+: 1, अन्य: 8        पद्दुचेरी (एकूण 30) - काँग्रेस+: 17, AINRC: 8,  एआयएडीएमके: 4, अन्य: 1   पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतांची जादू   पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता टिकवली आहे. 294 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवला.   तर यावेळीही सत्ता मिळवण्यात डाव्या आघाडीला अपयश आलं आहे. डावी आघाडी आणि काँग्रेसने एकत्र मिळून इथे निवडणूक लढवली. मात्र डाव्यांना 32, तर काँग्रेसला 44 म्हणजे दोघांना मिळून  76 जागांवरच विजय मिळवता आला.   प. बंगालमध्ये भाजपपणे पहिल्यांदाच तुलनेने मोठं यश मिळवलं आहे. भाजपला 3 जागांवर विजय मिळवता आला.   तामिळनाडूत अम्मांनी इतिहास रचला   पश्चिम बंगालमध्ये जसं ममता बॅनर्जींनी सत्ता टिकवली, तसंच तामिळानाडूत जयललितांच्या 'ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्रा कळघम' अर्थात अण्णा द्रमुकने (AIDMK) इतिहास रचला आहे. 234 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये जयललितांच्या एआयडीएमकेने तब्बल 134 जागांवर विजय मिळवला. बहुमतासाठी आवश्यक 118 हा आकडा त्यांनी पार केला आहे.   दुसरीकडे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एम करुणानिधी यांच्या 'द्रविड मुन्नेत्रा कळघम' अर्थात DMK ला 89 तर काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळवता आला. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती.   तामिळनाडूत 1984 नंतर कोणत्याही सरकारने सलग दोनवेळा सत्ता स्थापन केली नव्हती. मात्र जयललितांनी हा इतिहास बदलला आहे.   केरळमध्ये डाव्यांची काँग्रेसला धोबीपछाड   केरळमध्ये मुख्यमंत्री ओमान चांडी यांच्या सत्ताधारी काँग्रेसला डाव्या आघाडीने धोबीपछाड केलं आहे. 140 जागा असलेल्या या विधानसभेत 71 ही मॅजिक फिगर आहे.  इथे डाव्या आघाडीने 85 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला  46 जागाच जिंकता आल्या.   दुसरीकडे भाजपला केवळ 1 , तर अपक्ष व इतर मिळून 8 जण आघाडीवर आहे.   आसाममध्ये इतिहास घडला, भाजप सत्तेवर   पूर्वेकडील राज्य आसामध्ये भाजपने इतिहास रचला आहे. कारण आसामच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने बहुमत मिळवलं आहे. 126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून  तब्बल 86 जागा जिंकल्या.   भाजप, असाम गणपरिषद आणि बोडो पिपल्स फ्रंट यांनी एकत्र येत निवडणूक लढवली आहे.   दुसरीकडे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ 26 जागांवरच विजय मिळवता आला.   तर 'ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट' अर्थात AIUDFने  13 जागा जिंकल्या. याशिवाय अपक्ष व इतर 1 जागांवर विजय मिळवला.   पुद्दुचेरीत कोणाची बाजी? केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी निवडणूक झाली. यावेळी एआयएनआरसीचे  एन रंगासामी यांना मुख्यमंत्रिपद टिकवण्यात अपयश आलं.   पुद्दुचेरीत करुणानिधींच्या द्रमुक आणि काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली. या आघाडीला बहुमत मिळवण्यात यश आलं.  या आघाडीला 17 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी एआयएनआरसीला 8, जयललितांच्या एआयडीएमकेला 4 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली.   यंदाच्या निवणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवून चौथ्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न एन रंगासामी पाहत होते. मात्र  त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही.   30 जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेसाठी 16 मे रोजी मतदान झालं होतं. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये 344 उमेदवारंचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं. यामध्ये 96 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. पुद्दुचेरीत 9.41 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.  

संबंधित बातम्या

हिमांता बिस्वा सरमा - आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वझीर

पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी

प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता

तामिळनाडूत पुन्हा अम्मा, जयललिता यांना बहुमत

एन रंगासामी पुद्दुचेरीचा गड राखणार?

ABP RESULTS: भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget