एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मलेरियाने झालेला मृत्यू हा अपघात : ग्राहक आयोग
![मलेरियाने झालेला मृत्यू हा अपघात : ग्राहक आयोग Death By Maleria Is An Accident Says National Consumer Commission मलेरियाने झालेला मृत्यू हा अपघात : ग्राहक आयोग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/10131142/dengue-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : डास चावून म्हणजेच मलेरियाने मृत्यू झाल्यास तो अपघात ग्राह्य धरला जाईल आणि त्यासाठी संबंधित व्यक्ती विम्यासाठी पात्र असेल, असा निर्वाळा राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे.
डास चावावा अशी कोणाचीही इच्छा नसते. साप चावून मृत्यू झाल्यास तो अपघात ग्राह्य धरला जातो. मात्र विमा कंपन्या मलेरियाने झालेला मृत्यू अपघात आहे, हे का स्वीकारत नाहीत, असा सवाल न्यायमूर्ती व्ही. के. जैन यांनी केला.
मोसमी भट्टाचार्यजी यांच्या पतीचा 2012 साली मलेरियाने मृत्यू झाला. मात्र विमा कंपनीने विमा देण्यास नकार दिला, त्यानंतर त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion