एक्स्प्लोर

फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात, सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीचा दावा

या समितीच्या दाव्यानुसार, भारतात कोरोनाबाधितांचा संख्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त होणार नाह. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांहून अधिक आहे.

नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरस महामारीचं संकट सर्वोच्च पातळीवर जाऊन आलं आहे आणि आणि कोरोनाचं संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. यावर सरकारने नेमलेल्या वैज्ञानिकांची समितीचा दावा आहे की, कोरोना महामारी फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, भारतात कोरोनाबाधितांचा संख्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त होणार नाह. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांहून अधिक आहे. एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या माहिती या समितीने म्हटलं की, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजना सुरू ठेवल्या पाहिजेत.

लॉकडाऊन नसतं तर 25 लाखांहून अधिक मृत्यू झाले असते

सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. आयआयटी हैदराबादचे प्रमुख विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या मते, जर मार्चमध्ये भारताने लॉकडाऊन लागू केले नसते तर देशभरात 25 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. आतापर्यंत या साथीच्या आजारामुळे 1 लाख 14 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम

निती आयोगाचे सदस्य आणि कोविड तज्ज्ञ पॅनेलचे प्रमुख डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांत नवीन कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यूंचं घटलं आहे. मात्र हिवाळ्यात भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची लस एकदा आली की ती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत. भारत आता चांगल्या स्थितीत आला आहे, परंतु अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण 90 टक्के लोकांना आताही कोरोनाची लागण सहज होऊ शकते.

भारतातील सक्रीय रूग्णांच्या संख्येत सतत घट होत असल्याची नोंद झाली असुन सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा कमी म्हणजे 7,83,311इतकी आढळली. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एकूण पॉझिटीव्ह रूग्णांच्या 10.45 टक्के इतकी आहे. आतापर्यंत एकूण 65,97,209 रूग्ण बरे झाले आहेत. मुक्त होणाऱ्या तसेच सक्रीय रूग्ण संख्येतील अंतर वाढून 58 लाखांच्या (58,13,898 )वर गेले आहे .देशात रुग्ण बरे होण्याचा दर वाढून आता तो 88.03 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत 72,614 कोविड रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर 61,871नवीन रूग्ण आढळले आहेत. नवीन बरे झालेल्या रूग्णांपैकी 79%रूग्ण 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात एकत्रित आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवशी, 14000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून, रूग्ण बरे होण्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Sahibzada Farhan : साहिबजादा फरहानची बॅटनं AK  47 प्रमाणं गोळीबाराची ॲक्शन, संजय राऊत संतापले म्हणाले, हे BCCI आणि मोदी सरकारसाठी लज्जास्पद...
साहिबजादा फरहानची बॅटनं AK 47 प्रमाणं गोळीबाराची ॲक्शन , पाकड्यांनी भारतीय निरपराध पर्यटकानं असं मारल्याचं दाखवलं : संजय राऊत
'जॉली एलएलबी 3' च्या कमाईचा जलवा; तीन दिवसांत छप्पर फाड कमाई, प्रेक्षकांना आवडली वकिलांची केमिस्ट्री
'जॉली एलएलबी 3' च्या कमाईचा जलवा; तीन दिवसांत छप्पर फाड कमाई, प्रेक्षकांना आवडली वकिलांची केमिस्ट्री
IND vs PAK : पाकिस्तानी खेळाडूनं फलंदाजी करताना ICC चा नियम मोडला, आयसीसीची कारवाई फिक्स, दंड होणार, नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानी खेळाडूनं फलंदाजी करताना ICC चा नियम मोडला, आयसीसीची कारवाई फिक्स, दंड होणार, नेमकं प्रकरण काय?
जगविख्यात लिओनेल मेस्सीकडून CM देवेंद्र फडणवीसांना खास गिफ्ट; भेटीसाठी मुंबईतही येणार
जगविख्यात लिओनेल मेस्सीकडून CM देवेंद्र फडणवीसांना खास गिफ्ट; भेटीसाठी मुंबईतही येणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Sahibzada Farhan : साहिबजादा फरहानची बॅटनं AK  47 प्रमाणं गोळीबाराची ॲक्शन, संजय राऊत संतापले म्हणाले, हे BCCI आणि मोदी सरकारसाठी लज्जास्पद...
साहिबजादा फरहानची बॅटनं AK 47 प्रमाणं गोळीबाराची ॲक्शन , पाकड्यांनी भारतीय निरपराध पर्यटकानं असं मारल्याचं दाखवलं : संजय राऊत
'जॉली एलएलबी 3' च्या कमाईचा जलवा; तीन दिवसांत छप्पर फाड कमाई, प्रेक्षकांना आवडली वकिलांची केमिस्ट्री
'जॉली एलएलबी 3' च्या कमाईचा जलवा; तीन दिवसांत छप्पर फाड कमाई, प्रेक्षकांना आवडली वकिलांची केमिस्ट्री
IND vs PAK : पाकिस्तानी खेळाडूनं फलंदाजी करताना ICC चा नियम मोडला, आयसीसीची कारवाई फिक्स, दंड होणार, नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानी खेळाडूनं फलंदाजी करताना ICC चा नियम मोडला, आयसीसीची कारवाई फिक्स, दंड होणार, नेमकं प्रकरण काय?
जगविख्यात लिओनेल मेस्सीकडून CM देवेंद्र फडणवीसांना खास गिफ्ट; भेटीसाठी मुंबईतही येणार
जगविख्यात लिओनेल मेस्सीकडून CM देवेंद्र फडणवीसांना खास गिफ्ट; भेटीसाठी मुंबईतही येणार
नालासोपाऱ्यात नायजेरियन युवकाच्या हत्येनं खळबळ; मीरा भाईंदरमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू
नालासोपाऱ्यात नायजेरियन युवकाच्या हत्येनं खळबळ; मीरा भाईंदरमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू
GST Reforms : जीएसटी सुधारणा लागू होताच एक दोन नव्हे 375 वस्तूंचे दर कमी होणार, जाणून घ्या कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार
जीएसटी सुधारणा लागू होताच 375 वस्तूंचे दर कमी होणार,  कोणत्या वस्तूंचे दर घटणार जाणून घ्या 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2025 | रविवार
मुंबईत शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही; पुरस्कार सोहळ्यातून महेश मांजरेकरांची खंत
मुंबईत शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही; पुरस्कार सोहळ्यातून महेश मांजरेकरांची खंत
Embed widget