एक्स्प्लोर

Google CCI Penalty: गुगलला 1,337.76 कोटींचा दंड, जाणून काय आहे कारण

CCI Penalty On Google: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल या अमेरिकन कंपनीला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

CCI Penalty On Google: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India-CCI) जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल या अमेरिकन कंपनीला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉइड मोबाईल डिव्‍हाइस सेक्‍टरमध्‍ये अनेक मार्केटमध्‍ये स्वतःची चांगली स्थिती असल्याचा गैरवापर केल्‍यामुळे गुगलवर ही कारवाई करण्‍यात आली आहे.

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) गुगलला अयोग्य व्यवसाय थांबवण्याचे (Unfair Business Practices) निर्देश दिले आहेत. आयोगाने गुरुवारी अधिकृत माहितीत सांगितले की, गुगलला निर्धारित वेळेत त्यांच्या कामकाजात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

CCI इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की "अँड्रॉइड मोबाइल डिव्हाइस इकोसिस्टममधील एकाधिक मार्केटमधील आपल्या स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल Google ला हा दंड ठोठावण्यात आला आहे."

या कारणामुळे दंड ठोठावण्यात आला 

Google  Android OS चालवते आणि व्यवस्थापित करते. त्यासाठी ते इतर कंपन्यांना परवानेही देतात. Google च्या OS आणि अॅप्सचा वापर OEMs म्हणजेच मूळ उपकरणे उत्पादक त्यांच्या मोबाइल डिव्हाइससाठी करतात. OS आणि अॅपच्या वापराबाबत अनेक प्रकारचे करार केले जात आहेत, जसे की मोबाइल अॅप्लिकेशन वितरण करार ((Mobile Application Distribution Agreement-MADA). याचाच गैरवापर केल्याचा गुगलवर आरोप आहे.

2018 मध्येही ठोठावण्यात आला होता दंड 

दरम्यान, CCI ने 8 फेब्रुवारी 2018 रोजी देखील Google ला 135.86 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळेसही त्यामागील CCI ला गुगलला ऑनलाइन सर्च आणि जाहिरात मार्केटमध्ये आपल्या मजबूत स्थितीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी असल्याचे आढळले होते. Google वर दंडाची रक्कम 135.86 कोटी रुपये होती. जी कंपनीने आर्थिक वर्ष 2013, 14 आणि 15 मध्ये भारतात कमावलेल्या सरासरी कमाईच्या 5 टक्के होती.

इतर महत्वाची बातमी: 

Defense Expo 2022 : डिफेन्स एक्स्पोमध्ये स्वदेशी एम-4 लढाऊ वाहन प्रदर्शित, पूर्व लडाखमध्ये आहे तैनात

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget